प्रियकराने सेल्फीच्या बहाण्याने तिघींना ठकलले नदीत अन्…
विशाखापटणम (आंध्र प्रदेश) : एका महिलेच्या प्रियकराने महिला आणि तिच्या 13 वर्षांच्या मुलीच्या नदीत ढकलून दिले. मात्र ही मुलगी रात्रीच्या काळोखात अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ एका पाइपाला लटकून राहिली आणि त्यामुळे तिचा जीव वाचला आहे. राजमहेंद्रवरमजवळील रवूलापलेम येथे ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुंटूर जिल्ह्यातील असलेल्या ताडेपल येथील पुप्पला सुहासिनी (वय […]
अधिक वाचा...मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी कारवाईची धमकी…
मुंबई : मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी कारवाईची धमकी देण्यात आली आहे. एक-दोन दिवसांत अतिरेकी कारवाई करण्यात येईल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. धमकी मिळाल्यामुळे मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. धमकीचा फोन कोठून आला आणि कोणी केला याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन दोनच दिवसांपूर्वी मुंबई […]
अधिक वाचा...पुणे शहरात खुनाचा प्रयत्न करणारे पाच अटकेत; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ०५ आरोपींना पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक ०५/०८/२०२३ रोजी रात्रौ १० /०० वा. चे सुमारास पानमहा वसाहत सिंहगड रोड येथे एका अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबाबत पर्वती पो.स्टे. येथे गु.र.नं. २३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२६, १४३, १४७, १४८, […]
अधिक वाचा...पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे: पुण्यातील युवकाचे अपहरण करून २५ लाख रूपये खंडणी मागणाऱ्या टोळीला सांगली येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवे धावडे येथील वैभव श्रीकृष्ण जाधव (वय २७) यांच्या घरात घुसून त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याबाबत उत्तमनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपी अक्षय मोहन […]
अधिक वाचा...बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेने पतीच्या प्रेयसीचा भावांसह मिळून खून केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. गाझियाबादमधील मुरादनगर येथे 3 ऑगस्ट रोजी हिंडन नदीच्या काठावर एका मुलीचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर व्यावसायिकाची पत्नीच खरी सूत्रधार निघाली आहे. रागिणी उर्फ आरोही शहा असे मृत […]
अधिक वाचा...पुण्यातील सराईत गुंड टोळीतील सक्रिय गुन्हेगार गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): पुण्यातील सराईत गुंड विशाल उर्फ जंगळ्या सातपुते टोळीतील सक्रिय गुन्हेगार अजिंक्य शिंदे याला घरपोडीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद आहे. दिनांक ०५/०८/२०२३ रोजी पुणे शहर हद्दीतील पाहिजे/फरारी/मोक्का/तडीपार आरोपींचा शोध घेणे कामी पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करताना पथकातील पोलिस अंमलदार ८७४२ महेश पाटील व १००१९ सुमित ताकपेरे यांना […]
अधिक वाचा...पोलिस स्टेशन हद्दीतील भाडेकरूंची माहिती जमा करण्याचे आवाहन…
मंचर (कैलास गायकवाड): पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलिस व ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर आले असून, भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे पुढे येत होते. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ते राहत होते. त्या […]
अधिक वाचा...प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्नाच्या दिवशी नवरी तयार होत असतानाच नवरदेवाने मेहुणीसोबत धुम ठोकल्याची घटना बरेलीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांसह उपस्थिताना धक्का बसला आहे. नवरदेवाचे वधूसोबतच तिच्या बहिणीसोबतही प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आले आहे. शिवाय, परिसरात चर्चांना उधाण आले आहे. नवाबगंज भागात राहणाऱ्या युवकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पण, लग्नाच्या दिवशी अचानक नवरदेव […]
अधिक वाचा...अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…
अहमदनगर: पती-पत्नीच्या भांडणात बापाने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी (ता. 6) घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38, रा. आळसुंदे, कर्जत) असे बापाचे नाव आहे. तर ऋतुजा (वय 8) आणि वेदांत (वय 4) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. गोकुळ क्षीरसागर […]
अधिक वाचा...बीड पोलिसांकडून शांततेचे आवाहन; अफवा पसरवू नका…
बीड: केज तालुक्यातील आडस गावात एकाने आक्षेपार्ह मजकूर असलेला स्टेटस ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्या नंतर दोन गटात वाद सुरु झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण 21 जणां विरुद्ध धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बीड पोलिसांनी अफवा पसरवू नये असे सांगतानाच शांततेचे आवाहन केले आहे. आडस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात […]
अधिक वाचा...
