पुणे हादरलं! प्रवाशाचं रात्रीच्या वेळी महिला कंडक्टरसोबत नको ते कृत्य…
पुणे: पुणे शहरात बुधवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास अलंकार चौक परिसरात एका माथेफिरू प्रवाशाने प्रवाशांनी गच्च भरलेल्या पीएमपी बसमध्येच महिला कंडक्टरवर चाकूने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात महिला कंडक्टर गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरेखा बळीराम भालेराव (वय ३८) या पीएमपीमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी त्या ‘मनपा ते […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला अत्याचार; गरोदर राहताच…
पुणे : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने या मुलीचा जबरदस्तीने बालविवाहही लावून दिला. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी चुलत भावासह सात जणांविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपीच्या घरी […]
अधिक वाचा...अमरावती प्रकरण! कोण जास्त मुली पटवणार लागली पैज अन् फुटलं बिंग…
अमरावती : अमरावतीच्या परतवाडामध्ये युवतींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार अशी पैज दोन आरोपींमध्ये लागली होती, अशी माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि आरोपी उझेर खान यांच्यात ही पैज […]
अधिक वाचा...मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून टोमणे अन् बापाने घेतला चिमुकल्याचा जीव…
विजयपूर (कर्नाटक): मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही असे टोमणे नागठाण (ता. विजयपूर) गावातील लोक वारंवार मारत असल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीत बुडवून मारल्याची घटना तब्बल एक महिन्याने उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी (वय सहा) असे नदीत बुडवून मारलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू…
नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात असलेल्या एका नाल्यातील पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. देगलूर नाका भागात खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले […]
अधिक वाचा...पुणे शहरात घडली हादरवून टाकणारी घटना; गुन्हा दाखल…
पुणे: पुणे शहरातील पर्वती परिसरात हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेच्या […]
अधिक वाचा...नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…
नाशिक: नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या कंपनीच्या एचआर निदा खान अद्याप फरार असून, तिचा शोध सुरू आहे. आयटी कंपनीत अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर TCS कंपनीने आपलं कामकाज थांबवले आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झाडाझडती घेण्यात आली आहे. या कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून Work […]
अधिक वाचा...अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळले Video; सहा अटकेत…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्यासह आतापर्यंत सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत. संबंधित प्रकरण उघडकीस आल्यापासून पोलिसांनी अनेकांची धरपकड केली आहे. आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. यात मुख्य आरोपी मोहम्मद आयाज मोहम्मद […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर पत्नी निघून गेली अन् भाऊ पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं…
सोलापूर: प्रेमविवाह केल्यानंतर किरकोळ वादातून युवकाने भावाला लोकेशन पाठवत गळफास घेतला. हिराजी मारुती देढे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. सलगरवस्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिराजी देढे हा युवक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचा प्रेमविवाह झाला होता. मंगळवारी त्याचा पत्नीसोबत किरकोळ वाद झाला. […]
अधिक वाचा...कोल्हापुरात व्यावसायिकाचे अपहरण अन् करंट देऊन केली अमानुष हत्या…
कोल्हापूर : एका व्यावसायिकाची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दानोळी गावात घडली आहे. आरोपींनी २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी व्यावसायिकाचं अपहरण केले होते. मात्र, त्यानंतर पैसे न घेताच हल्लेखोरांनी करंट देऊन व्यावसायिकाला संपवले आहे. यानंतर त्यांनी एका शेतात व्यावसायिकाचा मृतदेह टाकून पळ काढला. भरतेश राजगोंडा टोपगोंडा असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी […]
अधिक वाचा...
