लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने घेतला गळफास; पत्नीचे प्रेमसंबंध…
बीड : लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच गणेश दत्तू कोळी या तलाठी युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणी गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे […]
अधिक वाचा...लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट! युवकाला भरबाजारात सपासप वार करून संपवलं…
अकोला : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या मामासह चार जणांनी मिळून एका युवकाची भरबाजारात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुसक्या आवळल्या असून, त्यांना जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल कालू सारसर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. राहुलने आरोपीच्या भाचीसोबत तिच्या […]
अधिक वाचा...लग्नासाठी कुटुंब कोल्हापुरात दाखल झाले अन् मिळाली धक्कादायक माहिती…
कोल्हापूर: फेसबुकवरील एका जाहिरातीला भुलून महाड (रायगड) येथील एका कुटुंबाला कोल्हापूर येथे आल्यानंतर मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली या कुटुंबाकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. महाड येथील एका युवकाने फेसबुकवर लग्नासंदर्भात जाहिरात पाहिली होती. त्यावरून त्याने संपर्क साधला असता, पूनम पाटील नावाच्या महिलेशी त्याचे बोलणे झाले. संबंधित […]
अधिक वाचा...स्मृती मानधनाचं मोडलं लग्न, पण तिनं एका वाक्यात जिंकली सर्वांची मनं…
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न मोडले आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. सांगली येथे स्मृती मानधना हिचे लग्न काही मिनिटांवर असताना वडिलांना हार्ट अटॅक आला होता, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. स्मृतीसाठी हा मोठा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला या गावात लग्नसोहळ्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला विवाहसोहळा क्षणभरात शोकांतिका ठरला. कोतवाल म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अमोल गोड यांच्या विवाहाची लगबग गावात सुरू होती. घरात सनई–चौघडे गुंजत होते, नवरी वधूवस्त्रात सजून बसली होती आणि नवरदेव अमोल यांची वरातही आनंदात कार्यालयाच्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नविवाहित युवतीने घेतला जगाचा निरोप; व्हॉट्सअॅपवर म्हटले की…
चेन्नई (तमिळनाडू): हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहित युवतीने कीटकनाशक गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तिरुपूर येथे घडली आहे. दोन महिन्यांपूर्वीच युवतीचा विवाह झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखले केला असून, पुढील तपास करत आहेत. रिधान्या (वय २७) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहीत युवतीचे नाव आहे. कीटकनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर तिच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळली. कपड्याची कंपनी चालवणाऱ्या […]
अधिक वाचा...नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी निघाली होती. मात्र, युवकाने रस्त्यातच वाहन थांबवले आणि नवरदेवासमोरच नवरीला घेऊन पळून गेल्याची घटना गाझीपूरच्या बिरनो पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. या घटनेमुळे नवरदेव आणि वऱ्हाडींना मोकळ्या हाताने परतावे लागले आहे. नवरदेव ब्रिजेश कुमार आपल्या पत्नीला घेऊन जात होता. दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने रस्त्यातच […]
अधिक वाचा...लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…
मुंबई: डोंबिवलीमध्ये एका ७३ वर्षांच्या आजोबाने एका ६२ वर्षांच्या वृद्ध आजीबाईंना लग्नाचे आमिष दाखवले आणि गोड बोलून आजींना तब्बल 57 लाख 40 हजारांना या लग्नाळू आजोबांनी फसवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम भागात ही घटना घडली आहे. या भागात पीडित वृद्ध महिला एकटीच राहत होती. या उतारवयात आपल्यासोबत कुणी असायला पाहिजे असा त्या विचार […]
अधिक वाचा...‘लुटेरी दुल्हन’ अखेर सापडली! तब्बल २५ लग्न, दिवसातून ३ वेळा अंघोळ अन्…
भोपाळ (मध्य प्रदेश): देशातील विविध भागांमध्ये लग्नाळू युवकांना गंडा घालण्याचे प्रकार जोरात सुरु असून एका विवाहित महिलेनं तब्बल 25 लग्न करत अनेकांना फसवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अनुराधा पासवान नावाच्या एका लुटेरी दुल्हनला ताब्यात घेतले आहे. तब्बल २५ लग्न करणारी लुटेरी दुल्हन दिवसातून तीन वेळा अंघोळ करायची तर हनिमूनदरम्यान काहीतरी कारण सांगायची अन् योग्य वेळी […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही…
लखनौ (उत्तर प्रदेश): कुशीनगरमधील युवकाचं मोठ्या उत्साहात लग्न झालं.पण, हनिमूनच्या रात्री त्याच्या बायकोने आपल्या प्रियकरासोबत सांगताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली अन् त्याला धक्का बसला. नवरी हनिमूनच्या रात्री म्हणाली, ‘माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझा बॉयफ्रेंड आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. मी तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं, पण माझं माझ्या बॉयफ्रेंडवरच प्रेम आहे. त्यामुळे मला हात लावायचा […]
अधिक वाचा...
