हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…
औरंगाबाद : खासगी बँकेत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या एकाने अवैधरित्या गावठी कट्टा विकत घेतला. पण विकत घेतलेला कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली आणि त्याच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. आर्यन राहुल राठोड (वय 2), असे मृत चिमुकल्याचे नाव असून, राहुल कल्याण राठोड (वय 29) असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. […]
अधिक वाचा...विद्येच्या माहेरघरात युवतीला हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार…
पुणे: शिक्षणाचं माहेरघर समल्या जाणाऱ्या पुण्याची नाईट लाईफ बदलली आहे. पार्ट्या आणि पबिंगकडे अनेक युवक-युवतींचा कल दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. एका पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन युवतीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीने या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. युवकाने युवतीचे न्युड व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल […]
अधिक वाचा...येरवडा तपास पथकाने सराईत आरोपींना केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला येरवडा तपास पथकाकडून जेरबंद करण्यात आले आहे. येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास पोलिस करत आहेत. २२/०८/२०२३ रोजी रामवाडी पुणे येथे १४/१५ वाचे सुमारास फिर्यादी हे दुचाकी वरुन जात असताना रोडला बाजूला थांबले असताना […]
अधिक वाचा...मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…
जालना : एका युवकाने ‘मी मेल्यावर तू रडशील का?’ असे स्टेटस ठेवून एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रांजणी येथे घडली आहे. विलास मोरे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. विलास हा चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करत होता. मात्र, अचानक त्याने स्टेटस ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने ‘मी मेल्यावर तू रडशील […]
अधिक वाचा...नम्रताच्या अकाली निधनामुळे गावावर पसरली शोककळा…
जालना: नळाचं पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन शहरात घडली आहे. नम्रता संदीप सुरडकर असे या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. नम्रताच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नळाला आज सकाळी पाणी आल्यानंतर नम्रताने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू केली. नम्रता नळावरून पाणी भरत होती. याचदरम्यान तिचा तिथे पडलेल्या इलेक्ट्रिक […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्ह्यात कत्तलीसाठी डांबली जनावरे अन् पोलिसांवर जीवघेणा हल्ला…
अहमदनगर: कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ती सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जेवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. श्रीगोंदा परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली […]
अधिक वाचा...क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…
जळगाव: एका व्यक्तीने कुत्र्याला बेदम मारहाण करत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दोरीने बांधून फाशी देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्राणी मित्रांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावातील संशयित आरोपी दिलीप भिमराव पारधी याने गावातील मोकाट फिरणाऱ्या काळ्या रंगाच्या कुत्र्यास बेदम […]
अधिक वाचा...पतीची अवस्था पाहून पत्नीला बसला मोठा धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीने दारू पिण्यासाठी मज्जाव केल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने गळफास लावून घेतल्याची घटना बांदा शहरात घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोतवाली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या शुकुल कुआँ परिसरात ही घटना घडली आहे. नातेवाईकांनी सांगितले की, युवक दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. पत्नी दारू पिण्याकरिता त्याला सतत मज्जाव करत असायची. […]
अधिक वाचा...क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : काकीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून चिमुकलीचा खून केला आणि मृतदेह घराजवळ पुरला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा शोध लावला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रियकरासोबत असलेले अनैतिक प्रेमसंबंध लपवण्यासाठी काकीनेच पुतणीचा खून केल्याची धक्कादायक घटना अलिगढ भागात घडली आहे. या हत्याकांडात तिचा प्रियकरही सामील होता. या घटनेने परिसरात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मुलीचा फोन पोलिस अधिकाऱ्यांनी उचलला अन् बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश) : रेल्वेमधून सिलेंडर घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चुकीमुळे आगीचा भडका उडाला आणि 10 जणांची होरपळून जीव गमावला. यामध्ये नात आणि आजीला जीव गमवावा लागला आहे. लखनौ येथून रामेश्वरमला निघालेल्या भारत पर्यटक रेल्वेने शनिवारी सकाळी 5:15च्या सुमारास पेट घेतला. प्रवाशांनी जिवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, 10 जणांना जीव गमवावा लागला. हिमानी […]
अधिक वाचा...
