नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…

नाशिक : नाशिकच्या इंदिरानगर परिसरात पीजीमध्ये राहणारी तरुणी वैष्णवी आवारे हिचा खून झाल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. वैष्णवी हिचं लग्न दुसऱ्यासोबत ठरल्यानं प्रियकराने हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. तक्रारीनुसार, आरोपी आणि मयत वैष्णवी हिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. वैष्णवी हिच्या मैत्रिणीने तक्रारदार […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये…

वर्धा: समृद्धी महामार्गावरील वर्ध्याच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून यात चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. दुसऱ्या वाहनातील एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिल्याने हि भीषण अपघाताची घटना घडली. धडकेनंतर कारने […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये युवतीची भररस्त्यात सपासप वार करत हत्या…

नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये एका युवतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ रात्री 10:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वैष्णवी अनिल आवारे […]

अधिक वाचा...

शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत दोन मुलांसह थेट नदीत घेतली उडी…

नांदेड : एका जिल्हा परिषद शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे घडली आहे. सुनील मोरे असे मृत शिक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलांसह आमदुरा येथील पुलावरुन थेट नदीपात्रात उडी घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षक सुनील नारायण मोरे (वय ४२), मुलगी […]

अधिक वाचा...

सिया गोयल आणि चेतन चौधरी याच्याबाबत हादरवणारी माहिती समोर…

पुणे : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. 16) वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. केतन अग्रवाल प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत खूप चांगला तपास केला आहे. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू…

जळगाव : लग्नानंतर माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१) यांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला तर त्यांचे काका रावसाहेब पाटील गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैशाली पाटील यांचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील […]

अधिक वाचा...

पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा होर्मुझच्या समुद्रात धक्कादायक शेवट; शेवटचा फोन…

पुणे: होमुर्झच्या सामुद्रधुनीत एका जहाजावर हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. एम व्ही जी एफ एस गॅलेक्सी या नौकेवर काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला. पुण्याचे सुपुत्र आणि जहाजावरील अभियंता हेरंब करमरकर यांचा […]

अधिक वाचा...

धक्कादायक खुलासा! अस्मिताने एअर इंडियाची नोकरी सोडली; लग्नात डान्स केला नाही म्हणून छळ अन्…

कोल्हापूर: एका वर्षापूर्वी लग्न झालेल्या अस्मिता काटकर (वय २९) या युवतीने एक महिन्याच्या चिमुकलीला सोडून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर अस्मिताच्या आई-वडिलांनी मोठे आरोप केले आहेत. अस्मिताची आई संगीता अजित सरदेसाई यांनी राजारामपुरी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार अस्मिता हिचा पती, सासू, सासरा आणि नणंदेवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! घरात मुलीच्या बारशासाठी लगबग अन् मातेने कवटाळले मृत्यूला…

कोल्हापूर: एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीतील महिलेने काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्मिताच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. […]

अधिक वाचा...

जेजुरीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रक घुसला; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू…

जेजुरी: पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ असलेल्या भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीत एक भरधाव ट्रक घुसला. यावेळी झालेल्या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आषाढी वारीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!