मुंबईत कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू; अखेर सत्य आलं समोर…

मुंबई : दक्षिण मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यूने खळबळ उडाली होती. चिकन बिर्याणी आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्ल्ल्याने विषबाधा झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अखेर 11 दिवसांनी मृत्यूचे कारण समोर आले असून, उंदीर मारण्याच्या औषधाने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूसाठी कलिंगडातील भेसळ कारणीभूत असल्याचा संशय […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घराच्या बांधकामासाठी माहेरून चार लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा दोन वर्ष सासरच्या लोकांनी छळ केला. शेवटी हा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने विहिरीत उडी घेत जीव संपवले आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल महिलेने उचलले. ही घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली असून परिसरात मोठी खळबळ […]

अधिक वाचा...

मुंबई! कलिंगड खाऊन 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट…

मुंबई: दक्षिण मुंबईमधील पायधूनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अब्दुल्ला डोकाडिया (वय 40), नसरीन डोकाडिया (वय 35) आणि त्यांच्या मुली आयशा (वय 16) व झैनब (वय 13) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृत अब्दुल्ला डोकाडिया एका प्रकरणात साक्षीदार […]

अधिक वाचा...

पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…

पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या गंगानगर परिसरात एका कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वर्चस्व वादातून ही टोळीयुद्धातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. राणा कांबळे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस रेकॉर्डवरील […]

अधिक वाचा...

Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये, एक कारचालक युवकाला बोनेटवरून फरफटत नेत असल्याचे दिसत आहे. खेड तालुक्यातील काळूस गावात पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) काळूस गावात चारचाकी गाड्यांमधून आलेल्या […]

अधिक वाचा...

लग्नासाठी कुटुंब कोल्हापुरात दाखल झाले अन् मिळाली धक्कादायक माहिती…

कोल्हापूर: फेसबुकवरील एका जाहिरातीला भुलून महाड (रायगड) येथील एका कुटुंबाला कोल्हापूर येथे आल्यानंतर मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली या कुटुंबाकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. महाड येथील एका युवकाने फेसबुकवर लग्नासंदर्भात जाहिरात पाहिली होती. त्यावरून त्याने संपर्क साधला असता, पूनम पाटील नावाच्या महिलेशी त्याचे बोलणे झाले. संबंधित […]

अधिक वाचा...

पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वारजे परिसरात शुक्रवारी (ता. २४) रात्री एका सलूनमध्ये अंदाधुंदपणे गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी गोळीबार करत असतानाच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला जागेवरच झडप घालून ताब्यात घेतल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे. वारजे भागात शुक्रवारी रात्री एका सलूनमध्ये पूर्ववैमनस्यातून एका युवकावर गोळीबार करण्यात आला. आरोपीने बंदुकीतून गोळ्या झाडताच […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पुलाजवळ आढळला युवकाचा मृतदेह…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध भिडे पुलाजवळ एक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. भिडे पुलाजवळीव नदीपात्राच्या परिसरात एका अज्ञात युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, युवकाची दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! प्रवाशाचं रात्रीच्या वेळी महिला कंडक्टरसोबत नको ते कृत्य…

पुणे: पुणे शहरात बुधवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास अलंकार चौक परिसरात एका माथेफिरू प्रवाशाने प्रवाशांनी गच्च भरलेल्या पीएमपी बसमध्येच महिला कंडक्टरवर चाकूने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात महिला कंडक्टर गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरेखा बळीराम भालेराव (वय ३८) या पीएमपीमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी त्या ‘मनपा ते […]

अधिक वाचा...

कोल्हापुरात व्यावसायिकाचे अपहरण अन् करंट देऊन केली अमानुष हत्या…

कोल्हापूर : एका व्यावसायिकाची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दानोळी गावात घडली आहे. आरोपींनी २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी व्यावसायिकाचं अपहरण केले होते. मात्र, त्यानंतर पैसे न घेताच हल्लेखोरांनी करंट देऊन व्यावसायिकाला संपवले आहे. यानंतर त्यांनी एका शेतात व्यावसायिकाचा मृतदेह टाकून पळ काढला. भरतेश राजगोंडा टोपगोंडा असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!