राज्यातील 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी…
मुंबईः महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा विभागांमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. फेरबदलामध्ये काही अधिकाऱ्यांच्या 21 मे रोजी झालेल्या बदल्या रद्द करून […]
अधिक वाचा...राज्यात पोलिस दलात मोठे बदल; 24 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
पुणे : राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 24 IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. फडणवीस सरकारकडून पोलीस प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. राज्याच्या पोलीस दलात मोठे बदल झाले असून, आज झालेल्या बदल्यांमध्ये पोलीस सह आयुक्त, अप्पर पोलीस महासंचालक समावेश आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक आणि […]
अधिक वाचा...महाराष्ट्रील आणखी एका भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
अहिल्यानगर: संगमनेरच्या राजेंद्र गडगे याने श्रद्धेच्या नावाखाली भोळ्या भक्तांकडून हजारो रुपयांची लूट करत झटक्यात कॅन्सर बरा करतो म्हणणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र गडगे हा मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करायचा. त्याच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा, आयटी कायदा, ड्रग्ज […]
अधिक वाचा...नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
नाशिक: अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा विकृत भोंदूबाबा अशोक खरात हा अटकेत असून, त्याची पोलिस कोठडीची मुदत आज संपत आहे. अशोक खरातला आज (मंगळवार) दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस तपासादरम्यान अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? याची माहिती समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याला […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील मजुराचा मुलगा UPSC परीक्षेत उतीर्ण; IPS पदाला गवसणी…
जालना: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून महाराष्ट्रातील युवकाने यश मिळवले आहे. भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे राहणाऱ्या एका मजुराच्या मुलाने UPSC परीक्षेत उतीर्ण होत IPS पदाला (IPS) गवसणी घातली आहे. भोकरदन येथील भिकन रोजेकर (वय २६) याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 812वा रँक घेऊन अतिशय कष्टातून शिकवणाऱ्या आई-वडिलांचे […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात 15 हजार पदभरती; पाहा कोणत्या पोस्टच्या किती जागा…
मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार असून, भरती प्रक्रियेस आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत […]
अधिक वाचा...सांगलीचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणादरम्यान वीरमरण…
सांगली : सांगली जिल्ह्याच्या पलूस गावचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार (वय २६) यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती. परंतु, प्रशिक्षणादरम्यान 20 किमी रनिंगचा अंतिम टप्पा पूर्ण करत असताना त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. आयटी कंपनीतील नोकरी सोडून ते सैन्य दलात भरती झाले होते. लेफ्टनंट अथर्व कुंभार हे सैन्य दलात […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…
मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली असून, पोलिस उपआयुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांची पदोन्नती झाली आहे. गणेश इंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स याठिकाणी पोलिस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली. तर विजय […]
अधिक वाचा...महाराष्ट्राच्या सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण; दीड वर्षाचा मुलगा…
अहिल्यानगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आले आहे. संदिप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते. या घटनेने ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदिप यांनी शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या प्रांगणात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संदीप यांच्या निधनानंतर […]
अधिक वाचा...शिर्डीच्या देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांवर काळाचा घाला..
पुणेः राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाला आहे. शिर्डी, नांदुरा आणि करमाळ्याजवळ झालेल्या या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पहिली घटना… हैदराबादहून शिर्डीला देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ मध्यरात्री […]
अधिक वाचा...
