धक्कादायक! एकाच गावातील युवक आणि युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…
सोलापूरः बार्शी तालुक्यातील पांढरी गावात एका युवकाने (वय २०) आणि अल्पवयीन मुलीने (वय १७) काही तासाच्या अंतरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परसिरता खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे याने गावातील एका शेतात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी […]
अधिक वाचा...भामट्याने हळदी समारंभात जेवण केले अन् १४ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला…
मुंबई: नवी मुंबईच्या वाशी गावात एका फुकट्या पाहुण्याने हळदी समारंभात जेवण करून तब्बल १४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. पण, पोलिसांनी तपास करून अवघ्या तासाभरातच भामट्याला अटक केली. यामुळे चोरीला गेलेले 14 लाखांचे दागिने काही तासांतच मूळ मालकाला परत मिळाले आहेत. परेश पवार (रा. ठाणे) हे आपल्या भाचीच्या हळदीसाठी वाशी गावात आले होते. समारंभादरम्यान आपले […]
अधिक वाचा...संतापजनक Video: सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिकवल्या अश्लील शिव्या…
पुणे: सिंहगडावर आलेल्या एका परदेशी युवकाला महाराष्ट्रातल्या युवकांच्या टोळक्याने अश्लिल शिवी शिकवली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या देशाचा सौंदर्य किंबहुना महाराष्ट्राच्या शौर्याचा ठेवा अभिमानानं सांगायचा की पर्यटकाला शिव्या शिकवायच्या? असा संताप या व्हिडिओवर व्यक्त केला जात आहे. न्यूझीलंड देशातून पुण्यातील सिंहगड किल्ला सर करण्यासाठी आलेल्या पर्यटकाला […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विहिरीत बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू…
लातूर: एका विहिरी जवळ खेळत असताना अचानक विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भुईकोट किल्ल्याजवळील ताले बुरहान (ता. औसा, जि. लातूर) परिसरात घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अलीना समीर शेख (वय 5) आणि उस्मान समीर शेख (वय 3) अशी मृ्त्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोन […]
अधिक वाचा...नाशिक! पत्नीला सर्वलोकी पाठवलं आता तिच्यासोबत जातोय…
नाशिक: नाशिकच्या जेल रोड परिसरातील गंगापूर भागात राहात असलेल्या एका निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास करत आहेत. मुरलीधर जोशी असे आत्महत्या करणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाचे नाव आहे. पत्नीच्या दीर्घ आजाराच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं […]
अधिक वाचा...पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…
पुणे: पुणे शहराच्या वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पत्र्याच्या बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घडली. वारजे माळवाडी भागातील गोकुळ नगरमध्ये असलेल्या काही पत्र्याच्या घरांना मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. एका घरात सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली…
धाराशिव : महाविद्यालयाच्या निरोप समारंभात भाषण करत असतानाच चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षा खरात असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही क्षण आधी स्टेजवर बोलत असलेली वर्षा हसत हसतच खाली पडली अन् […]
अधिक वाचा...भीषण अपघात! नांदेडमध्ये मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू…
नांदेड: नांदेड शहराजवळ असलेल्या आलेगाव परिसरातून शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये शेतकरी महिला मजूर होत्या. त्या हळद काढण्यासाठी जात होत्या.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवरात ही घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. […]
अधिक वाचा...पुणे शहरात दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; दोन युवकांचा मृत्यू…
पुणे: पुणे शहरातील कोथरूडच्या सावरकर पुलाच्या कठड्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दोन युवकांची दुचाकी आदळली. यावेळी झालेल्या अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे. कोथरूडमधील पौड फाट्याजवळील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. पुलाच्या कठड्यास धडकून दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पहाटे तीनच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत सर्वेश […]
अधिक वाचा...FASTag नियमांत मोठे बदल, अन्यथा भरावे लागणार दुप्पट पैसे…
मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारेच टोल वसूल करण्यात येणार आहे. फास्टॅगशिवाय टोल भरणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट शुल्क मोजावे लागेल. महामंडळाने याबाबत सख्त अंमलबजावणी सुरू केली आहे. एमएसआरडीसीच्या टोल नाक्यांवर हायब्रीड पद्धतीने टोल वसुली केली जात होती. याद्वारे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, पीओएस मशीन किंवा क्युआर कोडद्वारे […]
अधिक वाचा...