अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…
मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल संघाची मालकिन प्रीती झिंटा हिने हुतात्मा जवानांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 1.10 कोटी रुपयांची भरीव देणगी दिली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रीती झिंटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर […]
अधिक वाचा...महाराष्ट्राच्या सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण; दीड वर्षाचा मुलगा…
अहिल्यानगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आले आहे. संदिप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते. या घटनेने ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदिप यांनी शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या प्रांगणात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संदीप यांच्या निधनानंतर […]
अधिक वाचा...पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रा हिने मुंबईत केली रेकी…
मुंबई: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्योती मल्होत्रा हिने मुंबईत अनेक वेळा भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत आल्यानंतर तिने मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचे संवेदनशील व्हिडीओ आणि फोटो काढल्याचं राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींच्या तपासात उघड झाले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… ज्योती मल्होत्रा जुलै ते सप्टेंबर […]
अधिक वाचा...ज्योती मल्होत्रा हिची कबुली; होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होते…
नवी दिल्लीः पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्युबर ज्योती मल्होत्रा अटक केल्यानंतर तिने आयाएसआयशी संबंधांची कबुली दिली आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानात अली हसन याने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा 923176250069 हा नंबर […]
अधिक वाचा...धक्कादायक माहिती! हेरगिरी बदल्यात ज्योती मल्होत्राला पाकने किती रुपये दिले…
नवी दिल्ली: यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिची सध्या चौकशी चालू आहे. ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानाला गुप्त माहिती देत होती असे समोर आले आहे. ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल आहे. ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ती चांगली कमाई करायची. मात्र आता तिच्यावर पाकिस्तानी […]
अधिक वाचा...पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योतीनंतर आता प्रियांका आली समोर…
नवी दिल्लीः हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा हिच्या नंतर आता पाकिस्तानी गुप्तहेर प्रकरणाची लिंक ओडिसापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी गुप्तचर यंत्रणा आयबीने ओडिशातील प्रियांका सेनापती हिला ताब्यात घेतले आहे. ज्योती मल्होत्रा हिच्यानंतर ओडिशातील प्रियांका सेनापती हिला ताब्यात घेतले आहे. तिची अज्ञात स्थळी कसून चौकशी केली […]
अधिक वाचा...पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर…
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ अनावधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले. वीस दिवसांनंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांची सुटका केली आणि भारताच्या स्वाधीन केले. पण, वीस दिवसांमध्ये पाकिस्तानने त्यांचे हाल केले आहेत. बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांच्यासोबत क्रूरपणे वागण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांना खूप […]
अधिक वाचा...भारत-पाक बॉर्डर! पाकिस्तानने BSF जवानाला 22 दिवसांनी सोडले…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यात गेल्या २२ दिवसांपासून असलेले भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पी.के. साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे. जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे पी.के. शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. पाकिस्तानने […]
अधिक वाचा...Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहीमेत भारताच्या तिन्ही सैन्यदलातील जवानांनी भाग घेतला. या कारवाईदरम्यान सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे आठ जवान हुतात्मा झाले आहेत. लष्कराने या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ […]
अधिक वाचा...अवर जॉब इज टू हिट द टार्गेट, नॉट टू काऊंट बॉडी बॅग्ज!
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ला करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. या कारवाईत नेमके किती दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिक ठार झाले याची चर्चा सुरू झाली. पण त्यावर भारतीय सैन्याने मात्र स्पष्ट शब्दात माहिती दिली. आमचे काम हे दहशतवाद्यांना टार्गेट करणे आहे, त्यांच्या प्रेतांची संख्या मोजणे नाही, असे एअर मार्शल […]
अधिक वाचा...