नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांच्या तणावातून भाग्यश्रीने उचलले टोकाचे पाऊल…

नंदूरबार : शहादा शहरातील रमकूबाईनगर परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाग्यश्री गौरव चौधरी (वय २९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे निर्माण झालेल्या तणावातून भाग्यश्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. भाग्यश्रीने १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…

कोल्हापूर: एका प्रेमी युगुलाने राधानगरीच्या घनदाट जंगलात एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघकीस आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा आणि एका युवकाचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील ओंकार बरगे नावाच्या युवकाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही राधानगरी येथील जंगलात गळफास घेतलेल्या […]

अधिक वाचा...

सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल…

सोलापूर: पोलिस पत्नीने मुलांसोबत शेवटचा सेल्फी घेऊन टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्विनी सिलसिद्ध सलगर असे पोलिस पत्नीचे नाव आहे. पती रात्री डुटीवर असताना अश्विनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार समोर आला. त्यानंतर पती कार्यरत असणाऱ्या पोलिस ठाण्यातच या घटनेची नोंद झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. लवकर या…

नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड परिसरातील एका महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांची तीव्र ओढ आणि मानसिक अस्वस्थता यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रानोजी विलास ऐनवलेवाड (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो नांदेड येथे बी. एस्सी. […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकाच्या चपला विहिरीच्या काठावर दिसल्या अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राध्यापक भानुदास मोतीलाल परदेशी (वय ५२) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेड तालुक्यातील मंदोशी येथे विहिरीत उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. प्राध्यापक भानुदास परदेशी हे गेल्या २२ वर्षापासून हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय शिकवत होते. मोशी (ता. हवेली) येथील इंद्रायणी कॉलनीतील शिवालय […]

अधिक वाचा...

लातूर! पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या…

लातूर : पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औराद शाहजनी या गावात घडली. इम्रान बेलुरे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि वाहन […]

अधिक वाचा...

सोलापूर! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बॉईज हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल…

सोलापूर : सोलापूर शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 18) रात्री उघडकीस आली आहे. विद्याधर प्रकाश शिंदे (वय 20, रा. कळंब, जि. धाराशिव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्याधर हा कॉलेजमध्ये ई अँड टीसी (E&TC) शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता आणि तो कॉलेजच्या […]

अधिक वाचा...

लातूर! नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडलं अन् पत्नीने उचलले मोठे पाऊल…

लातूर: एका पत्नीला आपल्याच पतीचे दसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलतानाचे चॅट्स सापडले. ते चॅट्स पाहून महिलेनं दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरवंती गावात घडली आहे. आरती रामेश्वर उरगंडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. एक वर्षांपासून सुरु असलेल्या या छळामुळे आरती त्रस्त झाली होती. […]

अधिक वाचा...

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेश पोलिस दलातील कॉन्स्टेबल महेंद्र यांच्या आत्महत्येमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 2 डिसेंबर रोजी त्यांनी कल्याणपूर परिसरातील (कानपूर) भाड्याच्या घरात गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या हृदयद्रावक चिठ्ठीमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. “काहीतरी कमी पडलं असेल त्यामुळे मी हे जग सोडून जात आहे, माझ्या प्रिये (पत्नीला उद्देशून. प्रेमाचे दोन शब्द […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह केलेल्या IAS अधिकाऱ्याच्या गर्भवती मुलीने संपवलं आयुष्य…

ताडेपल्ली (आंध्र प्रदेश) : प्रेमविवाह केलेल्या आणि हुंड्यासाठी सातत्याने छळ होत असलेल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुंटूर जिल्ह्यात घडली आहे. माधुरी साहित्यीबाई (वय २५) असे तिचे नाव आहे. नांद्याल जिल्ह्यातील बुग्गनपल्ली येथील राजेश नायडू सोबत ५ मार्च रोजी तिने विवाह केला होता. प्रेमविवाहानंतर काही दिवसांमध्येच तिने तिच्या पतीवर हुंड्यासाठी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!