आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा पोलिसांवर ठपका…
मुंबईः बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलिस एन्काऊंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. अक्षय शिंदे याला […]
अधिक वाचा...कोलकता डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी ‘निर्भया’ला मिळाला न्याय…
कोलकाता: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणावर सत्र न्यायालय आज (शनिवार) निकाल दिला आहे. कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक असलेल्या संजय रॉयवर गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरवरील गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. शवविच्छेदन अहवालात […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराड याच्या पोलिस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात जरी न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी हत्येच्या कटात संशयित सहभागी असल्याचे कलम त्यावर लावण्यात आल्याने त्याला बीड […]
अधिक वाचा...संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड याला आज (बुधवार) बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडला. केज तालुक्यात संतोष […]
अधिक वाचा...मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखीच घट्ट झाला आहे. वाल्मिक कराड याला सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयात त्याला आज (मंगळवार) हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तर, कराडच्या वकिलाने विरोध केला. न्यायालयातील […]
अधिक वाचा...वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
बीडः मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि हत्येचे मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करली आहे. या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड विरोधात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आल्यानंतर आता त्यांचा मुलगा सुनिल कराड हा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. […]
अधिक वाचा...वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
केज (बीड) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संलग्न असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ खंडणीचा आरोप नसून हत्या प्रकरणाचाही आरोप असल्याने त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून केज न्यायालयाने वाल्मिकला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यावरनंतरही तब्बल दोन आठवडे फरार […]
अधिक वाचा...खापरी ग्रामपंचायतचे सदस्य शंकर काकडे यांची निर्दोष मुक्तता…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील खापरी येथील ग्रामपंचायत सदस्य शंकर आनंदराव काकडे याने 15 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय ध्वज उलटा फडकावल्या प्रकरणी घाटंजी येथील न्यायालय क्रंमाक 1 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी आरोपीची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी ग्रामपंचायत सदस्य शंकर काकडे याची बाजू यवतमाळचे […]
अधिक वाचा...समाज कल्याण अधिकारी व इतर आरोपीं विरुद्धचा खटला घाटंजी न्यायालयात नियमित सुरू…
घाटंजी, यवतमाळ, (अयनुद्दीन सोलंकी): पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी समाज कल्याण अधिकारी (यवतमाळ) माधव वैद्य व इतरांविरुद्ध घाटंजी न्यायालयात दाखल केलेली RCC/92/2005 केस बंद करण्यात आली आहे. तसेच घाटंजी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी यांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रानुसार RCC/223/2019 हि केस घाटंजी येथील कोर्ट क्रंमाक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी […]
अधिक वाचा...एका चपलेमुळे गेली 11 पोलिसांची नोकरी; कशी पाहा…
कल्याण: एका चप्पलेमुळे तब्बल 11 पोलिसांची नोकरी गेल्याची विचित्र घटना घडली आहे. न्यायालयात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आता उमटले असून या एका चप्पलेमुळे 11 पोलिसांचे निलंबन झाले आहे. कल्याणच्या उपायुक्तांनी ही कठोर कारवाई केली आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात 21 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरु होते. आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या किरण […]
अधिक वाचा...