पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर…
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ अनावधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले. वीस दिवसांनंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांची सुटका केली आणि भारताच्या स्वाधीन केले. पण, वीस दिवसांमध्ये पाकिस्तानने त्यांचे हाल केले आहेत. बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांच्यासोबत क्रूरपणे वागण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांना खूप […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…
पुणेः पुणे शहरतील दत्तवाडी परिसरात बुधवारी (ता. १४) भरदिवसा एका युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या थरारक फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...भारत-पाक बॉर्डर! पाकिस्तानने BSF जवानाला 22 दिवसांनी सोडले…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यात गेल्या २२ दिवसांपासून असलेले भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पी.के. साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे. जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे पी.के. शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. पाकिस्तानने […]
अधिक वाचा...Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहीमेत भारताच्या तिन्ही सैन्यदलातील जवानांनी भाग घेतला. या कारवाईदरम्यान सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे आठ जवान हुतात्मा झाले आहेत. लष्कराने या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ […]
अधिक वाचा...Ind vs Pak : पाकच्या गोळीबारात हवाई दलाच्या जवानासह बीएसएफचा अधिकारी हुतात्मा…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. […]
अधिक वाचा...India Vs Pak War : जवानांचा लढतानाचा Video पाहताना छाती येईल अभिमानाने भरुन…
नवी दिल्ली: भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. […]
अधिक वाचा...Video: जवानांना सेल्यूट! पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच खाणार अन् रस पिऊ…
नवी दिल्ली: भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले आहेत. फक्त […]
अधिक वाचा...जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…
मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुंबईतील जवान मुरली नाईक हे हुतात्मा झाले आहेत. उरी सेक्टरमध्ये लढताना नाईक यांना वीरमरण आले आहे. हुतात्मा मुरली नाईक यांनी उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना एक कॉल केला. आईने मुरली नाईक यांना थांबविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, “देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईन,” असे म्हणून […]
अधिक वाचा...लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…
जळगाव: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचा जीव घेतला. याचाच बदला भारताना पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला. भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सुट्टी रद्द झाल्याने नवरवर देशासाठी बॉर्डवर हजर झाला. त्यानंतर नववधूने ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय, […]
अधिक वाचा...सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने बुधवारी (ता. ७) पहाटे केलेल्या गोळीबारात ५व्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार शर्मा हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्या भारतीय जवानाच्या सर्वोच्च बलिदानाची व्हाईट नाईट कॉर्प्सने बुधवारी रात्री अधिकृत माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने पूंछ, तंगधार आणि इतर सीमावर्ती नागरी भागात रात्री गोळीबार सुरू केला. भारताने सुद्धा […]
अधिक वाचा...