महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…
धाराशिव : मलकापूर (ता. कळंब) येथील स्वयंघोषित महाराज एकनाथ सुभाष लोमटे यांना येरमाळा पोलिसांना अटक केली आहे. आले आहे. धाराशिव दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रुचून लोमटे महाराजाला पंढरपूरमधून अटक केली आहे. दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे एकनाथ […]
अधिक वाचा...नीलिमा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक कारण आले समोर…
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण हिचा शव विच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला असून, या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने दबावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी नीलिमा चव्हाण 29 जुलै रोजी आपल्या ओंबली गावी निघाली होती. ती खेड येथून बेपत्ता झाली […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पुणेः पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झाले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान आज (सोमवार) (दि. 14) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांनी […]
अधिक वाचा...लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…
लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर-उदगीर मार्गावर शुक्रवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात न्यायाधीशांसह त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उद्धव वसंत पाटील असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या न्यायाधीशांचे नाव आहे. ते बीडच्या सेशन कोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने चारचाकीला धडक दिल्याने हा […]
अधिक वाचा...धुळे जिल्ह्यात दोन गटात राडा; दगडफेकीत 15 पोलिसांसह स्थानिक जखमी…
धुळे : धुळे जिल्ह्यातील सांगवी (शिरपूर) येथे गुरुवारी (ता. 10) सायंकाळच्या सुमारास बॅनर फाडण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 15 पोलिस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक नागिरक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी 13 जणांना अटक […]
अधिक वाचा...सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…
सातारा : सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला असून, या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. जखमी असलेल्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाविक ओमनी मोटारीने देवदर्शनासाठी निघाले होते. साताऱ्यातील सुर्याचीवाडी येथे भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला. मोटार झाडावर आदळून झालेला हा अपघात इतका भीषण होता की यात तिघे […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याबरोबरच बॉम्ब स्फोटची धमकी…
पुणे: एका अज्ञात व्यक्तीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक ईमेल आला. त्यामध्ये मी भारतामध्ये सिरीयल […]
अधिक वाचा...इंदुरीकर महाराज यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका…
नवी दिल्लीः प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंदुरीकर महाराज यांनी पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…
नागपूरः भाजपच्या कार्यकर्त्या सना खान या जबलपूर (मध्य प्रदेश) येथे व्यावसायिक कामानिमित्त गेल्या असून, 1 ऑगस्टपासून परतलेल्या नाहीत. या प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. सना खान यांच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल […]
अधिक वाचा...अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…
अहमदनगर: पती-पत्नीच्या भांडणात बापाने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी (ता. 6) घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38, रा. आळसुंदे, कर्जत) असे बापाचे नाव आहे. तर ऋतुजा (वय 8) आणि वेदांत (वय 4) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. गोकुळ क्षीरसागर […]
अधिक वाचा...
