गडचिरोली! पहाटे फिरायला गेलेल्या 6 मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलं; पाहा नावे…
गडचिरोली: गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे भरधाव ट्रकने 6 मुलांना चिरडले असून, या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांना नागपुरच्या रूग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसली. दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे. सहाही […]
अधिक वाचा...मुख्याध्यापक रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् शाळेतच अश्लील चाळे करायचा…
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या मुलींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलींच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून लाहेरी पोलिसांनी मुख्याध्यापकास अटक केली आहे. रविंद्र गव्हारे असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापक गव्हारे हा एका-एका मुलींना रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलवायचा […]
अधिक वाचा...गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीची नक्षलवाद्यांनी केली निर्दयीपणे हत्या…
गडचिरोलीः गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा थरार माजवत भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय 46) यांची शनिवारी (ता. १) रात्री निर्दयीपणे हत्या केली. घरातून उचलून गावालगत असणाऱ्या मैदानावर त्यांची हत्या केल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा माजी सभापतीची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेहाजवळ पत्रक […]
अधिक वाचा...प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल…
गडचिरोली : प्रेमीयुगुलाने एकत्र आत्महत्या केल्यानंतर युवतीच्या वडिलांनीही आत्महत्या केली आहे. युवतीने आणि तिच्या प्रियकराने एकत्र ६ ऑक्टोबरला गळफास घेत आत्महत्या केली होती. मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने कुणालाही न सांगता वडील घरातून निघून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गडचिरोली जिल्ह्यातल्या लक्ष्मीपूर इथं ही घटना […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! जादूटोणाच्या संशयातून दोन जणांना जाळले जीवंत…
गडचिरोली : जादूटोणाच्या संशयातून दोन जणांचा जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये संपूर्ण गाव सामील झाले होते. धक्कादायक म्हणजे, यामध्ये मृताचा नवरा आणि मुलगा सुद्धा आरोपीमध्ये सहभागी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्सेवाडा या गावामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी […]
अधिक वाचा...बदला! 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ…
गडचिरोली : छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या सीमा भागात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 3 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ निवडत आपल्या साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेऊन तीन माओवाद्यांना ठार केले आहे. 6 एप्रिल 2010 रोजी माओवाद्यांनी जवांनांवर हल्ला केला होता. यावेळी सीआरपीएफचे तब्बल 76 जवान हुतात्मा झाले होते. साथीदारांच्या […]
अधिक वाचा...जवानाने ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस ठेवला अन्…
गडचिरोली : गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने सोमवारी (ता. १२) सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. उत्तम किसनराव श्रीरामे (वय 32, रा. देगलूर, नांदेड) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस व्हॉटस्अपला ठेवले होता. गडचिरोली […]
अधिक वाचा...दुचाकी अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे…
गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर मुरखळा गावाजवळ मंगळवारी (ता. ९) रात्री ९ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. तिघे युवक एकमेकांचे नातेवाईक असन, त्यांची वये २० ते २३च्या दरम्यान होती. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवीनच घेतलेल्या दुचाकीवरून तिन्ही युवक गडचिरोलीच्या दिशेने येत होते. मुरखळा गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडक बसली. […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या…
गडचिरोली : एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुंडापुरीमध्ये (ता. भामरागड) घडली आहे. मृतांमध्ये आजी, आजोबांसह नातीचा समावेश आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. देवू दसरू कुमोटी (वय ६०), बिच्चे देवू कुमोटी (वय 55, दोघे राहणार गुंडापुरी ता. भामरागड) आणि अर्चना रमेश तलांडे (वय […]
अधिक वाचा...कुटुंबातील ५ नव्हे तर १६ जणांच्या हत्येचा होता दोघींचा कट…
गडचिरोली : कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात विषारी द्रव टाकून दोन महिलांनी मिळून २० दिवसांत कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी २ महिलेला अटक केली. या दोन्ही महिला आरोपींनी १६ जणांना मारण्याचा कट आखल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात उघड झाला आहे. २६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली. एका पाठोपाठ एका […]
अधिक वाचा...
