प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर तिला भेटायला गेलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. शिवाय, प्रेयसीने सुद्धा युवकावर गुन्हा दाखल केल्याची घटना मोहम्मदपूर गावात घडली आहे. लग्नानंतर काही दिवसांतच नवऱ्याला बायकोच्या प्रियकराबाबत समजले होते. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले होते. लग्नानंतरही दोघे अनेकदा भेटत होते. शिवाय, फोनवरून बोलणे सुरू असायचे. नवऱ्याने एकदा दोघांना बोलताना […]
अधिक वाचा...मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत संपवलं…
नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरुच आहे. सातपूर परिसरात शनिवारी (ता. २६) खुनाची घटना उघडकीस आली आहे. मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत त्याचा खून केला. विश्वनाथ उर्फ बबलू सोनवणे (वय २७)असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात धारदार […]
अधिक वाचा...धक्कादायक! महाराष्ट्रात युवकाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण…
अहमदनगर: शेळी चोरी केल्याच्या संशयावरून युवकाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना हरेगाव (ता. श्रीरामपूर) घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरेगाव येथील नाना गलांडे यांची काही दिवसापूर्वी शेळी आणी काही कबुतर चोरीला गेले होते. या चोरीच्या संशयावरून शुक्रवारी (ता. २५) सकाळी चार युवकांना त्यांच्या […]
अधिक वाचा...वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे संकल्पनेतून व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या सहकार्याने पोलिस, सेवानिवृत्त पोलिस तसेच गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे शुक्रवारी (ता. २५) आयोजन करण्यात आले होते. पोलिस मुख्यालय येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्हा पोलिस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने […]
अधिक वाचा...पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…
पुणे (संदीप कद्रे): मोबाईल जबरीने चोरणारे दोघांना तात्काळ अटक करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले आहे. मोबाईल हिसकावताना वापरलेले वाहन देखील चोरीचे निघाले असून, ते ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत सविस्तर बातमी अशी की, दिनांक २३/०८/२०२३ रोजी मुंढवा पोलिस ठाणे हददीत राजी २० /०० वा चे सुमारास विशाल विनायक भंडारी (वय ३०, […]
अधिक वाचा...Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…
रायगड : एका भरधाव ट्रकने चार जणांना उडवले असून, या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघाताची घटना उरणमधील चिरले गावाजवळ गंगा रसोई हॉटेल समोरील सर्विस रोडवर घडली आहे. एका ट्रकने चार जणांना उडवले आहे. या […]
अधिक वाचा...महिला युवकांना फोन करून गोड-गोड बोलून हॉटेलवर बोलवायची अन्…
जयपूर (राजस्थान): एक महिला युवकांना फोन करून त्यांच्याशी गोड-गोड बोलायची. पुढे भेटण्यासाठी हॉटेलवर बोलवायची आणि नवऱ्याला बोलून युवकांचे अपहरण करून मोठी रक्कम लुटायची. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पती-पत्नीला अटक केली आहे. अल्वर पोलिसांनी हनी ट्रॅप प्रकरणी टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी अनीता आणि तिचा वरा पुनिया राम पुनखर यांना ताब्यात घेतले आहे. अनीता ही युवकांना […]
अधिक वाचा...करुणा शर्मा यांच्या मोटारीवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला अन्…
बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. करुणा शर्मा या बीड शहरात स्थायिक झाल्या असून, त्यांनी नवीन घर घेतले आहे. करुणा शर्मा […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा केला उघड…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा उघड केला आहे. लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणीकंद केसनंद रोडवर असणा-या एका गोडावून मधून एकुण अॅपल कंपनिचे २६६ मोबाईल फोन १७/७/२०२३ रोजी रात्री छतावरून प्रवेश करून चोरून नेण्यात आले होते. […]
अधिक वाचा...घराचा दरवाजा उघडताच मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा…
जळगाव: जळगाव शहरातील कांचन नगर भागात राहात असलेल्या पवन सुरेश राजपूत (वय २०) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पवन हा गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतील घंटागाडीवर कंत्राटी पध्दतीने कामाला होता. बुधवारी पवनने रजा घेतल्याने, तो कामावर […]
अधिक वाचा...
