विवाहित महिलेने त्रासाला कंटाळून घेतला जगाचा निरोप…

रायगड : एका विवाहित महिलेला होत असलेली सततची मारहाण आणि हुंड्याच्या मागणीला कंटाळून तिने आत्महत्या केल्यीच धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रणाली विनायक ठाकूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात मृत प्रणाली विनायक ठाकूर यांच्या भावाने फिर्याद दिली आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली […]

अधिक वाचा...

धक्कादायक! भालाफेकीचा सराव करताना भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू…

रायगड : भालाफेकीचा सराव करत असताना डोक्याला भाला लागून शालेय विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली आहे. माणगांवच्या वणी येथील शाळेतील हा प्रकार समोर आला आहे. वणी येथील आयएनटी ॲकेडमी इंग्लिश स्कूल ॲण्ड हायस्कूलमध्ये ही घडली घटना घडली आहे. भालाफेकीचा सराव करताना भाला थेट हुजाईफा दावरे या विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसला आणि त्याचा जागीच मृत्यू […]

अधिक वाचा...

Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

रायगड : एका भरधाव ट्रकने चार जणांना उडवले असून, या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघाताची घटना उरणमधील चिरले गावाजवळ गंगा रसोई हॉटेल समोरील सर्विस रोडवर घडली आहे. एका ट्रकने चार जणांना उडवले आहे. या […]

अधिक वाचा...

मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…

पेण (रायगड): एका मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. सारा ठाकूर (वय १२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. साराच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे. साराच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पेण तालुक्यातील जिते गावात राहात असलेल्या सारा ठाकूर या चिमुकलीला मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश […]

अधिक वाचा...

इर्शाळवाडीमधील बेपत्ता नागरिकांबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय…

रायगड : इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू असलेली शोधमोहिम तिसऱ्या दिवशी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. उदय सामंत यांनी सांगितले की, ‘इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!