हृदयद्रावक! ‘साई’ नावाच्या तिन मित्रांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप…

नाशिक: नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर तीन लहान मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या दिवशी तिन्ही मित्र एका मित्राच्या शेतात गोठ्यावर फिरायला गेले होते. परत येत असताना बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत पावलेल्या तिघा मित्रांचे नाव साई आहे. साई हिलाल जाधव (वय १४), साई केदारनाथ उगले (वय १४) आणि […]

अधिक वाचा...

पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग…

पुणेः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली आहे. मित्रांनी देखील आपल्या मित्राच्या पत्नीवर वारंवार अत्याचार केला आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील भरतगाव या गावात पीडित महिला आपल्या […]

अधिक वाचा...

चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा ५० वर्षांनी घेतला बदला; दातच तोडले…

कासरगोड (केरळ) : शाळेत असताना चौथीच्या वर्गात झालेल्या भांडणाचा दोन मित्रांनी तब्बल ५० वर्षांनी बदला घेतला आहे. मित्रावर हल्ला करत त्याचे समोरचे २ दात तोडल्याची घटना कासरगोड येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालोथु बालकृष्णन आणि मॅथ्यू नावाच्या मित्रांनी बाबू नावाच्या एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. तपासात या आरोपींनी […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला घेतला गळफास…

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मोशी येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. 1) तुषार अशोक ढगे (वय 25), 2) सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय 30, दोघेही राहणार हुंडा पिंपळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर) अशी आत्महत्या […]

अधिक वाचा...

वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू…

वर्धा : वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला असून, अन्य एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. वर्धा नागपूर रस्त्यावरूल सेलू बायपास परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला. भरधाव कार पलटी झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. सेलू पोलिस पुढील तपास करत आहेत. शुभम मेश्राम, सुशील मस्के आणि समीर सुटे अशी मृत पावलेल्या तीन मित्रांची नावे […]

अधिक वाचा...

मित्राने व्यावसायिकाच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी अन्…

मुंबई: पवई परिसरातील एका व्यावसायिकाला त्याच्या मित्राने ब्लॅकमेल करत तब्बल ८० लाखांची खंडणी मागितली आहे. शिवाय, आरोपीनं अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाच्या पत्नीकडेही शरीरसुखाची मागणी केली आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जॉन परेरा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी […]

अधिक वाचा...

धुळे शहरात मित्रानेच केला मित्राचा किरकोळ वादातून खून…

धुळे : धुळे शहरात मित्रानेच मित्राचा किरकोळ वादातून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. धुळे शहरातील चितोड रोड परिसरात राहणाऱ्या गौरव माने (वय २५) या युवकाचा मित्रानेच किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने […]

अधिक वाचा...

बहिणीवर प्रेम! मित्राचा खून केला आणि अंत्यसंस्काराला उपस्थितही राहिला अन्…

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एका युवकाने आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या मित्राला दारु पाजली आणि त्यानंतर खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रवीण अजाबराव संबारे (वय २७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. वैभव गोपाल सोनार (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. दोघंही एकमेकांचे मित्र होते. पण […]

अधिक वाचा...

पुणे! आमच्या आधी मटण का खालं? मित्राने घातला डोक्यात फावडा…

पुणेः आमच्या आधी मटण का खाल्लं म्हणत मित्रानेच मित्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. न्यू इयर पार्टीमध्ये मटण खाल्ल्यावरून 2 मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मित्रानेच मित्राच्या डोक्यात फावडा घातल्याची घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. […]

अधिक वाचा...

दोन भावांची भांडणं सोडवणं बेतलं मित्राच्या जीवावर; क्षणात गेला जीव…

सांगली : दोन भावांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला आहे. सचिन सुभाष लोंढे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी सचिन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!