हृदयद्रावक! लातूरच्या अविष्कारने परीक्षा दिली अन् घेतला जगाचा निरोप…
कोटा (राजस्थान): कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील आविष्कार संभाजी कासले (वय 17) या विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती गावात कळताच सर्वांना धक्का बसला आहे. अविष्काराचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये ते राहतात. त्यांचा मोठा मुलगा आयआयटी हैदराबाद […]
अधिक वाचा...मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…
जालना : एका युवकाने ‘मी मेल्यावर तू रडशील का?’ असे स्टेटस ठेवून एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रांजणी येथे घडली आहे. विलास मोरे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. विलास हा चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करत होता. मात्र, अचानक त्याने स्टेटस ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने ‘मी मेल्यावर तू रडशील […]
अधिक वाचा...पतीची अवस्था पाहून पत्नीला बसला मोठा धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीने दारू पिण्यासाठी मज्जाव केल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने गळफास लावून घेतल्याची घटना बांदा शहरात घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोतवाली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या शुकुल कुआँ परिसरात ही घटना घडली आहे. नातेवाईकांनी सांगितले की, युवक दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. पत्नी दारू पिण्याकरिता त्याला सतत मज्जाव करत असायची. […]
अधिक वाचा...घराचा दरवाजा उघडताच मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा…
जळगाव: जळगाव शहरातील कांचन नगर भागात राहात असलेल्या पवन सुरेश राजपूत (वय २०) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पवन हा गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतील घंटागाडीवर कंत्राटी पध्दतीने कामाला होता. बुधवारी पवनने रजा घेतल्याने, तो कामावर […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…
कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) या युवकाने आत्महत्या केली आहे. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून त्याचे समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबात चंदगड पोलिसांनी नोंद केली आहे. विठ्ठल जाधव […]
अधिक वाचा...युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…
नाशिक: सिन्नर तालुक्यातील शहा येथील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. 22) मध्यरात्री उघडकीस आला आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन युवकांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वैष्णवी नवनाथ जाधव (16) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव […]
अधिक वाचा...लाँचवर मासेमारी करणाऱ्या ऋषिकेशला लागले होते दारूचे व्यसन…
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील भू गावातील कुंभारवाडी येथे राहणाऱ्या ऋषिकेश सुरेश कुंभार (वय २२) याने व्यसनामुळे झालेल्या भांडणातूनच आत्महत्या केली आहे. ऋषिकेश याला दारूचे व्यसन होते. व्यसनावरून वडीलांसोबत झालेल्या भांडणाचा डोक्यात राग धरून त्याने बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. ऋषिकेश याला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…
बुलढाणा: एका व्यक्तीने महिला पोलिस कर्माचारी असलेली आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर त्यानेही आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरासह पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे. चिखली तालुक्यात राहात असलेल्या पतीने पोलिस असलेल्या पत्नीला आणि दीड वर्षाच्या चिमुकलीला चाकूने भोकसले. दोघींची हत्या केल्यानंतर त्याने एका विहिरीत गळफास घेऊन […]
अधिक वाचा...भावकीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घेतला मोठा निर्णय…
छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड शहराजवळ असलेल्या रजाळवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप गंगाराम आरके असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीच्या पत्नीचे एका दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. या त्रासाला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. पत्नी आणि तिच्या […]
अधिक वाचा...नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणानंतर भावाने कापले बोट; खासदारही अडचणीत…
अंबरनाथ (ठाणे) : नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी उल्हासनगरमधील राहत्या घराच्या टेरेसवरून पत्नीसह आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. ननावरे दाम्पत्य काही जणांच्या त्रासाला कंटाळले होते, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. साताऱ्यातील काही लोक आम्हाला मानसिक त्रास देत असल्याने टोकाचं पाऊल उचलत असल्याचं ननावरे आत्महत्येपूर्वी म्हणाले होते, तसा व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड केला होता. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत […]
अधिक वाचा...
