घरात हीटर लावताच विजेच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू…
औरंगाबाद : घरात लावलेल्या हीटरमुळे एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिल्लोडच्या रेलगाव येथे घडली आली आहे. स्वाती विष्णू काजले (वय 23) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सिल्लोडच्या रेलगाव येथील स्वाती काजले या शुक्रवारी सायंकाळी घरात पाणी गरम करण्यासाठी हीटर लावत होत्या. यावेळी स्वाती यांना हीटरचा शॉक लागला. यात त्या दूरवर फेकल्या गेल्या. […]
अधिक वाचा...युवतीने कमी उंचीमुळे घेतला जगाचा निरोप…
औरंगाबाद : एका युवतीने कमी उंची असल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 4) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. अर्चना विजयकुमार यादव (वय 23) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश) कुटुंब 20 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील साताऱ्यात वास्तव्यास आहेत. अर्चनाचे वडील विजयकुमार यांचा फरशीचा व्यवसाय […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…
औरंगाबाद : खासगी बँकेत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या एकाने अवैधरित्या गावठी कट्टा विकत घेतला. पण विकत घेतलेला कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली आणि त्याच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. आर्यन राहुल राठोड (वय 2), असे मृत चिमुकल्याचे नाव असून, राहुल कल्याण राठोड (वय 29) असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. […]
अधिक वाचा...भावकीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घेतला मोठा निर्णय…
छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड शहराजवळ असलेल्या रजाळवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप गंगाराम आरके असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीच्या पत्नीचे एका दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. या त्रासाला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. पत्नी आणि तिच्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! भाऊजीची अन् मेहुण्याची एकाच दिवशी आत्महत्या…
औरंगाबाद: भाऊजी आणि मेहुण्याने वेगवेगळ्या कारणांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्यातून भाऊजीने विष प्राशन करून आत्महत्या केली तर मेहुण्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू लिंबाजी गायकवाड (वय 32, रा. मृत राजू गायकवाड टाकळी अंतुर, ता. कन्नड) व […]
अधिक वाचा...औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…
औरंगाबाद: मंदिरातून घराकडे निघालेल्या चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासात जेरबंद केले आहे. संभाजी होनाजी धवारे (वय 35, रा. सारा विहार वाळूज मूळ गाव रा. दैठण ता. गेवराई जि.बीड) असे आरोपीचे नाव आहे. वाळूज जवळील पंढरपूर […]
अधिक वाचा...युवकाची विवाहापूर्वी गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोराने ठेवले स्टेटस…
छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या किरकोळ वादातून युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लग्न अवघ्या ११ दिवसांवर असलेल्या अल कुतूब हसीब हमद (वय ३०) याचा खून करण्यात आला आहे. ७ हजार ५०० रुपयांच्या व्यवहारातून झाली हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अल कुतूब हमद हा हुसेन कॉलनीत आईसोबत राहत होता. पैठणगेटच्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…
औरंगाबादः प्रेमाच्या संशयावरुन युवतीच्या घरच्यांनी गावातील एका बेदम मारहाण करून जखमी झाल्यावर जिवंत असतानाच विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना खातखेडाच्या बामणवाडी (ता. कन्नड) येथे घडली आहे. जखमी युवकाला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नारायण रतन पवार (वय 22, रा. खातखेडा, कन्नड) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पिशोर पोलिसांत 17 […]
अधिक वाचा...‘पिस्तुल्याभाई’ला पोलिसांनी शिकवला धडा; गुन्हा दाखल…
औरंगाबाद: पिस्तुलासारखे शस्त्र हातात असलेल्या फोटोंची बॅनरबाजी करणाऱ्या कथाकथित पिस्तुल्या भाईला जवाहरनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी हे बॅनर काढले असून, या भाईसह त्याला शुभेच्छा देणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला. 28 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. संतोष ज्ञानेश्वर थोरात (रा. वाघलगाव, ता. फुलंब्री) आणि माया भाई ऊर्फ प्रशांत सासवडे (रा. नवनाथनगर, विजय […]
अधिक वाचा...शेतकरी पती-पत्नीने झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन…
छत्रपती संभाजीनगर : राजंणगाव खुरी येथील शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजू दामोधर खंडागळे (वय 28) तर पत्नी अर्चना राजू खंडागळे (वय 23) अशी दोघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पती-पत्नी शुक्रवारी (ता. २८) सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी अंधार पडला तरी घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना शोधत शेतात गेल्यावर […]
अधिक वाचा...
