मुंबईत होणार कंत्राटी पोलिसांची भरती; सरकारच्या निर्णयाला विरोध…
मुंबईः कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला असून, याची सुरुवात मुंबई पोलिस दलातून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलिस भरतीला विरोध केला आहे. गृह विभागाने कंत्राटी पद्धतीने पोलिस भरतीत सहाय्यक […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सनकी स्वभावाची; मित्राच्या घरी थांबली…
जयपूर (राजस्थान): भारतीय महिला अंजू ही तिचा मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे पोहचली असून, तिने हा प्रवास वाघा बॉर्डर पार करून केला आहे. अंजू पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर चर्चेत आली आहे. यानंतर अंजूचे वडील प्रसाद थॉमस यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे. प्रसाद थॉमस म्हणाले, ‘मागील २० वर्षापासून मी अंजूचे तोंडदेखील पाहिले […]
अधिक वाचा...एसीपी भारत गायकवाड यांच्यासाठी पुतण्या मटण घेऊन आला अन् जीव गेला…
पुणे: सहायक पोलिस आयुक्त असलेले भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात कार्यरत होते. सोमवारी त्यांनी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले आणि स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड (वय ५७) हे ४ जून २०२१ रोजी अमरावती पोलिस दलात पदोन्नतीवर रुजू झाले. ३१ मे २०२४ […]
अधिक वाचा...पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना युनिट २ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): तंबाखू विक्री करणा-या व्यापा-यावर गोळीबार करणा-या मुख्य आरोपींना ०२ अग्निशस्त्रे, ३१ जिवंत काडतुसे व रोख रकमेसह युनिट २ ने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२३ भा.द.वि.क.३९७,३४ मधील आर्म अॅक्ट ३ (२५) महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ मधील गुन्हयाचा समांतर […]
अधिक वाचा...लातूर एलसीबीकडून सराईत गुन्हेगारांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीचे 04 गुन्हे उघड करण्यात आले असून, सोन्या-चांदीचे दागिने, चार चाकी वाहनासह 2 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले […]
अधिक वाचा...प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग…
डेहराडून (उत्तराखंड): हल्दवानी येथील प्रसिद्ध अंकित चौहान हत्याकांडानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉली आर्या उर्फ माही सिंग हिला पोलिसांनी अटक करण्यात आली असून, तिने याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. माहीसोबत तिचा प्रियकर दीप कंदपाल यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही रुद्रपूर येथून अटक करण्यात आली. 14 जुलै रोजी अंकितची […]
अधिक वाचा...मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन्…
मुंबई : एका महिलेला मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन् एका क्षणात महिलेच्या बँक खात्यातील तब्बल 38 लाख 83 हजारांच्या रकमेवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने भांडूप पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या वडिलांना देवदर्शनासाठी काशीला जायचे होते, त्यासाठी तीने तिकीट बूक केले. मात्र ते तिकीट तिला मिळाले नाही. त्यामुळे […]
अधिक वाचा...दांडेकर पूल भागात कोयता गँगची दहशत…
पुणे : बहिणीची छेड काढल्याने एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रेयस खंदारे (वय १६, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत पाटील, संकेत लोंढे, प्रमोद कळंबे, बिट्या कांबळे, अनंता खोले, आज्या उर्फ अजित, शुभम गजधने, तसेच अब्दुल यांच्याविरुद्ध […]
अधिक वाचा...अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…
कराची: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू (वय ३४) पती आणि मुलांना सोडून लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठले आहे. पाकिस्तानमधून तिने एक संदेश धाडला असून, प्रसारमाध्यमांनाही विनंती केली आहे. पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेली सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी सोशल मीडियावर चर्चेत असतानाच अंजू हिची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंजूने देशाची […]
अधिक वाचा...प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…
नवी दिल्लीः पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदर हिची देशभरात चर्चा सुरू असतानाच एका भारतातील एक महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठले आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू पती आणि मुलांना सोडून लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठले आहे. अंजू हिचा विवाह 2007 मध्ये उत्तर प्रदेशमधील अरविंदसोबत झाला. ती पतीसोबत राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात […]
अधिक वाचा...
