ज्योती मल्होत्रा हिची कबुली; होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होते…

नवी दिल्लीः पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्युबर ज्योती मल्होत्रा अटक केल्यानंतर तिने आयाएसआयशी संबंधांची कबुली दिली आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानात अली हसन याने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा 923176250069 हा नंबर […]

अधिक वाचा...

पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर…

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ अनावधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले. वीस दिवसांनंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांची सुटका केली आणि भारताच्या स्वाधीन केले. पण, वीस दिवसांमध्ये पाकिस्तानने त्यांचे हाल केले आहेत. बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांच्यासोबत क्रूरपणे वागण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांना खूप […]

अधिक वाचा...

भारत-पाक बॉर्डर! पाकिस्तानने BSF जवानाला 22 दिवसांनी सोडले…

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यात गेल्या २२ दिवसांपासून असलेले भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पी.के. साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे. जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे पी.के. शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. पाकिस्तानने […]

अधिक वाचा...

Ind vs Pak : पाकच्या गोळीबारात हवाई दलाच्या जवानासह बीएसएफचा अधिकारी हुतात्मा…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. […]

अधिक वाचा...

जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…

मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुंबईतील जवान मुरली नाईक हे हुतात्मा झाले आहेत. उरी सेक्टरमध्ये लढताना नाईक यांना वीरमरण आले आहे. हुतात्मा मुरली नाईक यांनी उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना एक कॉल केला. आईने मुरली नाईक यांना थांबविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, “देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईन,” असे म्हणून […]

अधिक वाचा...

Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…

नवी दिल्लीः भारतीय लष्कर आणि हवाई दलानंतर आता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेले जैशचे 7 भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. हे ऑपरेशन अद्याप संपले नाही. भारताच्या […]

अधिक वाचा...

लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…

जळगाव: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचा जीव घेतला. याचाच बदला भारताना पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला. भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सुट्टी रद्द झाल्याने नवरवर देशासाठी बॉर्डवर हजर झाला. त्यानंतर नववधूने ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय, […]

अधिक वाचा...

सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने बुधवारी (ता. ७) पहाटे केलेल्या गोळीबारात ५व्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार शर्मा हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्या भारतीय जवानाच्या सर्वोच्च बलिदानाची व्हाईट नाईट कॉर्प्सने बुधवारी रात्री अधिकृत माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने पूंछ, तंगधार आणि इतर सीमावर्ती नागरी भागात रात्री गोळीबार सुरू केला. भारताने सुद्धा […]

अधिक वाचा...

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

नवी दिल्लीः पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने एका बीएसएफ जवानाला अटक केली आहे. भारतीय जवानाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने जवानाला परत करण्यास नकार दिला आहे. यामुळे जवानाचे कुटुंबिय काळजीत आहे. बीएसएफच्या 182व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पीके सिंग 23 एप्रिल रोजी दुपारी शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते. ड्युटी दरम्यान ते सावलीत विश्रांती घेण्यासाठी पुढे गेले […]

अधिक वाचा...

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला असून, भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) अनेक पाकिस्तानी चौक्यांवर रात्रीच्या सुमारास गोळीबार सुरू होता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!