अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्रची बंगरुळात धडक कारवाई; कारखाने केले नष्ट…
पुणे (संदिप कद्रे): महाराष्ट्रातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने बंगरुळात एमडी ड्रग विरोधात धडक कारवाई केली असून, तीन एमडी कारखाने नष्ट केले आहेत. तब्बल 55 कोटी 88 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्र शासनाने अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या व्यक्तीवर प्रभावी फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशाने अंमली […]
अधिक वाचा...नाशिक! रिसॉर्टवर हळदीच्या दिवशीच वधूचा मृत्यू अन् तिथेच आठवडापूर्वी…
नाशिक: नाशिकमधील एका आलिशान रिसॉर्टवर हळदीच्या दिवशीच वधूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. युवतीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. ज्या रिसॉर्टवर ही घटना घडली, तिथेच आठवडाभर आधी एका अन्य वधू पित्याचा देखील मृत्यू झाला आहे. दीपशीखा गिरीश गोडबोले (वय २९, रा. मुंबई) असे मृत पावलेल्या वधूचे नाव आहे. दीपशीखा यांचा विवाह नाशिकमधील गंगापूर […]
अधिक वाचा...गुहागरच्या समुद्रात कुटुंबातील तिघे बुडाले; एकाचा मृत्यू…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पर्यटनासाठी गेलेले एक कुटुंब समुद्रात बुडाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली. स्थानिक जीवरक्षकांनी तत्काळ तत्परता दाखवत दोघांचे प्राण वाचवले पण या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमोल मुथ्या (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल मुथ्या हे कुटुंबासह कोकणात फिरण्यासाठी आले. कुटुंबासोबतची ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातील शेवटची […]
अधिक वाचा...पुण्यात भरदिवसा दरोडा! अवघ्या 2 मिनिटात कोटीचे दागिने केले लंपास…
पुणे: सिंहगड पायथ्याशी असलेल्या खानापूर (ता. हवेली) परिसरात शुक्रवारी भरदिवसा पडलेल्या दरोड्याने खळबळ उडाली आहे. पानशेत रस्त्यावरील ‘वैष्णवी ज्वेलर्स’ या दुकानावर पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवला. चोरट्यांनी अवघ्या दोन मिनिटांत सुमारे एक कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. संबंधित घटना सीसीटीव्हित कैद झाली आहे. ‘वैष्णवी ज्वेलर्स’ या दुकानाचे मालक श्री. बाबर, त्यांचा आजारी […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकाच्या चपला विहिरीच्या काठावर दिसल्या अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राध्यापक भानुदास मोतीलाल परदेशी (वय ५२) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेड तालुक्यातील मंदोशी येथे विहिरीत उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. प्राध्यापक भानुदास परदेशी हे गेल्या २२ वर्षापासून हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय शिकवत होते. मोशी (ता. हवेली) येथील इंद्रायणी कॉलनीतील शिवालय […]
अधिक वाचा...सोलापूर! टेम्पोच्या धडकेत दोन जिवलग मैत्रिणींचा मृत्यू…
सोलापूर : मोहोळ तालुक्यात टेम्पोने धडक दिल्यामुळे दोन जिवलग मैत्रिणींना जीव गमवावा लागला आहे. मोहोळ तालुक्यातील नजिक पिंपरी गावाजवळील ही अपघाताची घटना घडली. अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची मैत्रीण बारावीत शिकणारी स्नेहल काशिनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. प्रज्ञा ही स्कुटीवरून स्नेहलला घेऊन मोहोळवरून कुरुल गावाला जात असताना समोरून येणाऱ्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बापाने तीन दिवसांच्या लेकीचा घेतला जीव…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड गावात चौथी मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच तीन दिवसांच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली आहे. बापाविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कृष्णा लालचंद राठोड याच्या पत्नीने तीन दिवसांपूर्वी एका चिमुकलीला जन्म दिला होता. मात्र ही चौथी मुलगी असल्याने कृष्णा राठोड […]
अधिक वाचा...लातूर! पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या…
लातूर : पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औराद शाहजनी या गावात घडली. इम्रान बेलुरे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि वाहन […]
अधिक वाचा...पुणे! विजयस्तंभावर शौर्य दिनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल अन् पोलिसांचे आवाहन…
पुणे (संदिप कद्रे): पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे 1 जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभावर शौर्य दिन व अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल 31 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. […]
अधिक वाचा...खासगी बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू…
चित्रदुर्ग (कर्नाटक): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जखमींमधील काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खासगी बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात असताना विरुद्ध दिशेनं येणारी एक लॉरी डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. […]
अधिक वाचा...
