‘टाइम बाँब’ तयार करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना गुजरातमध्ये अटक…

अहमदाबादः गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस), उत्तर गुजरातमधील सिद्धपूर आणि आसपासच्या परिसरात बुधवारी (ता. २६) छापे घालून, पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. देशातील विविध संवेदनशील भागांमध्ये ते मोठ्या साखळी बाँबस्फोटांचा कट रचत होते. टाइम बाँब तयार करत असतानाच त्यांना रंगे हाथ पकडण्यात एटीएसच्या पथकाला यश लाभले. या संदर्भात यापूर्वी याच […]

अधिक वाचा...

दहशतवादी कट प्रकरणी काश्मीरमध्ये पाच जिल्ह्यांत छापे

श्रीनगर: सीमेपलिकडून आखण्यात आलेल्या दहशतवादी कट प्रकरणी, राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यांतील दहा ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबविण्यात आली. राजधानी श्रीनगरसह कुपवाडा, अनंतनाग, पुलवामा आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. सीमेपलिकडील दहशतवादी संघटनांनी रचलेला कट उघडकीस आणण्याच्या मोहिमेत एनआयएच्या अधिकाऱ्यांबरोबरच जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि […]

अधिक वाचा...

पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडला संपवलं ‘धुरंधर’ स्टाईलने…

कराची (पाकिस्तान) : 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा दहशतवादी हमजा बुरहान याला पाकिस्तानमध्ये अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून ठार केले आहे. मुजफ्फराबाद येथे हा हल्ला झाला. गोळीबारात हमजा बुरहानचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ‘धुरंधर’ स्टाईलने मर्डर झाल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. हमजा बुरहान हा त्या वेळी मुजफ्फराबादमधील आपल्या कार्यालयात बसला होता. याच […]

अधिक वाचा...

दिल्ली बॉम्ब स्फोट! लाल किल्ल्याजवळ चुकून ट्रिगर दाबलं; धक्कादायक माहिती समोर…

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (ता. १०) स्फोटाने हादरली. स्फोटामध्ये ११ ठार तर ३० जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला असून, ताब्यात घेतलेला डॉ. उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका […]

अधिक वाचा...

पुणे ! कोंढव्यात ATS आणि पुणे पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन; संशयित ताब्यात…

पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरात ATS आणि पुणे पोलिसांनी मध्यरात्रीपासून तब्बल 18 ठिकाणी मोठे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन राबवत आहेत. या कारवाईने केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात खळबळ उडाली […]

अधिक वाचा...

पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश; शिक्षक निघाला गद्दार…

श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्याच्या सहकार्याची ओळख दक्षिण काश्मीरमधील मोहम्मद युसुफ कटारिया (वय २६) अशी आहे. युसुफ कटारिया जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षक आहे. कटारिया हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगितले जात […]

अधिक वाचा...

महाराष्ट्राचा सुपुत्राची शौर्यगाथा! मांडीत गोळ्या घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले…

सांगली : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी झाडलेल्या दोन गोळ्या मांडीत घुसल्यानंतर जवान रक्तबंबाळ झाला. सोबत असलेल्या सहकारी जवानाला छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तिसऱ्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आणि दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता. दोन गोळ्या मांडीत घुसल्यानंतर जखमी झालेल्या जवानाने जखमी सहकाऱ्याला खांद्यावर उचलले अन् वेदना सहन करीत डोंगरावरून तो खाली छावणीपर्यंत पोहोचला. कुकटोळी […]

अधिक वाचा...

महाराष्ट्राच्या सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण; दीड वर्षाचा मुलगा…

अहिल्यानगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आले आहे. संदिप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते. या घटनेने ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदिप यांनी शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या प्रांगणात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संदीप यांच्या निधनानंतर […]

अधिक वाचा...

Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…

नवी दिल्लीः भारतीय लष्कर आणि हवाई दलानंतर आता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेले जैशचे 7 भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. हे ऑपरेशन अद्याप संपले नाही. भारताच्या […]

अधिक वाचा...

भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!

( अशोक इंदलकर, ashokindalkar66@gmail.com ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत २६ पर्यटकांचा जीव गेला. देशभरात संतापाची लाट उसळल्यानंतर सरकाराने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिक देश सोडून जातील सुद्धा. पण, भारतीय सीमेच्या विविध भागांमधून पाकिस्तानी, बांगलादेशी नागरिक प्रवेश करत आहेत. भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर हल्ले घडवून आणतात. भारतासमोर आज बेकायदेशीर परदेशी स्थलांतरीत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!