नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण या युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम असून, दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. नीलिमा चव्हाण हिच्या घातपाताचा संशय बळावला आहे. नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी दोन युवक पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. नीलिमा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, नीलिमाचा घातपात की आत्महत्या लवकरच उघड होणार आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील वकिलास दंडासह दोन वर्षे कारावासाची शिक्षा…
पुणे (संदीप कद्रे): शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील अन्यायाने विश्वासघात करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची आणि रुपये ५०००/- दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. फिर्यादी वंदना विजय आडसुळ या शिवाजीनगर कोर्ट नं ०३ येथे नियुक्त असताना कोर्टात दाखल असलेली केसची फाईल, आरोपी अॅड राहुल रमेश माडेकर व मयत आरोपी विद्या संपतराव साळुंखे यांनी आपसात संगनमत करुन […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…
नागपूरः भाजपच्या कार्यकर्त्या सना खान या जबलपूर (मध्य प्रदेश) येथे व्यावसायिक कामानिमित्त गेल्या असून, 1 ऑगस्टपासून परतलेल्या नाहीत. या प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. सना खान यांच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल […]
अधिक वाचा...पुणे शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये जोरदार राडा; बनावट नोटांची उधळण…
पुणे: पुणे शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये जोरदार राडा झाला असून, पबची तोडफोड देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या पबमध्ये गायकावर दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा उधळण्यात आल्या आहेत. गोंधळ झाल्यामुळे कार्यक्रम मध्येच बंद करण्यात आला, कार्यक्रम मध्येच बंद केल्यामुळे वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे शहरातील […]
अधिक वाचा...पुणे शहरात खुनाचा प्रयत्न करणारे पाच अटकेत; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ०५ आरोपींना पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक ०५/०८/२०२३ रोजी रात्रौ १० /०० वा. चे सुमारास पानमहा वसाहत सिंहगड रोड येथे एका अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबाबत पर्वती पो.स्टे. येथे गु.र.नं. २३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२६, १४३, १४७, १४८, […]
अधिक वाचा...पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे: पुण्यातील युवकाचे अपहरण करून २५ लाख रूपये खंडणी मागणाऱ्या टोळीला सांगली येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवे धावडे येथील वैभव श्रीकृष्ण जाधव (वय २७) यांच्या घरात घुसून त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याबाबत उत्तमनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपी अक्षय मोहन […]
अधिक वाचा...पोलिस स्टेशन हद्दीतील भाडेकरूंची माहिती जमा करण्याचे आवाहन…
मंचर (कैलास गायकवाड): पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलिस व ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर आले असून, भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे पुढे येत होते. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ते राहत होते. त्या […]
अधिक वाचा...परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…
जोधपूर (राजस्थान): परदेशी प्रेम प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केले. भारतातील अंजूने पाकिस्तानी नसरुल्लासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर एका भारतीय युवा वकिलाने पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाइन लग्न केले आहे. जोधपूरमधील वकील अरबाज आणि पाकिस्तानी अमीना यांचा ऑनलाईन निकाह झाला आहे. हे लग्न पारंपारिक पद्धतीने झाले […]
अधिक वाचा...अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…
अहमदनगर: पती-पत्नीच्या भांडणात बापाने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी (ता. 6) घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38, रा. आळसुंदे, कर्जत) असे बापाचे नाव आहे. तर ऋतुजा (वय 8) आणि वेदांत (वय 4) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. गोकुळ क्षीरसागर […]
अधिक वाचा...बीड पोलिसांकडून शांततेचे आवाहन; अफवा पसरवू नका…
बीड: केज तालुक्यातील आडस गावात एकाने आक्षेपार्ह मजकूर असलेला स्टेटस ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्या नंतर दोन गटात वाद सुरु झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण 21 जणां विरुद्ध धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बीड पोलिसांनी अफवा पसरवू नये असे सांगतानाच शांततेचे आवाहन केले आहे. आडस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात […]
अधिक वाचा...
