पालघर दुर्घटनेतील ‘त्या’ गूढ रात्रीचा थरार; तिघांचा मृत्यू…
पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी खाली येऊन तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर मृत तरुणांच्या कुटुंबियांनी अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित करत संपात व्यक्त केला आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळी जैन मंदिरातजवळ ही घटना घडली. घडलेल्या या दुर्घटनेत स्वप्नील पालांडे (वय २३), कुणाल कुमार दुबळा (वय […]
अधिक वाचा...मुंबई! पोलिसकाकाला वर्षाचा शेवटचा दिवस ठरला जीवघेणा…
मुंबईः एका पोलिस कर्मचाऱ्याचा लोकलमधून प्रवास करत असताना रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. देविदास सस्ते (वय ४४) असे मृत पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते ड्युटी करून घरी जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षाचा शेवटचा दिवस त्यांच्यासाठी आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे. देविदास सस्ते मूळचे […]
अधिक वाचा...आरोपीने धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात…
मुंबईः एका अटक केलेल्या आरोपीनं पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी थेट धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात त्याचा मृत्यू झाला आहे. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. प्रकाश राय असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी गुजरातच्या सुरतमध्ये मागील अनेक दिवसांपासून लपून बसला होता. […]
अधिक वाचा...नाशिक! प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन मारली रेल्वेसमोर उडी…
नाशिक : जेलरोड-पवारवाडी परिसरात मुंबई-हावडा एक्स्प्रेससमोर उडी घेऊन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० असून युवतीचे वय २० ते २२ असल्याची माहिती आहे. प्रेमीयुगुलाने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी (ता. १३) मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसखाली […]
अधिक वाचा...चिमुकल्याचा मृत्यू; नवऱ्याचा शरीर संबंधासाठी दबाव अन् सामूहिक बलात्कार…
चंदीगड (हरियाणा): पानिपतमध्ये स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तीन जणांनी एका महिलेवर (वय ३५) सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने तिच्यावर झालेल्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. महिलेने सांगितले की, तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर ती मानसिक तणावाखाली गेली होती. 24 जून रोजी तिचा नवरा तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. […]
अधिक वाचा...मुंबई रेल्वे अपघातात जवानाच्या मृत्यूने अनेकांच्या अश्रूचा फुटला बांध…
मुंबई : मुंबई येथे लोकल ट्रेनमधून पडून झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचे रहिवासी आणि जीआरपीमधील जवान विकी बाबासाहेब मुख्यदल (वय 33) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच जुमडा गावावर शोककळा पसरली. पुढच्याच आठवड्यात मुलाचा तिसरा वाढदिवस असल्याने उत्साहात असलेल्या विकीच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. विकीच्या मृत्यूची वार्ता सर्वांच्या काळजाला […]
अधिक वाचा...मुंबईत रेल्वे अपघात! पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू…
मुंबईः मध्य रेल्वेमार्गावरून आज (सोमवार) सकाळी पुष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express Train Accident) कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून 5 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड […]
अधिक वाचा...मुख्याध्यापक पित्याची रेल्वेखाली आत्महत्या; मुलाचा त्रास असह्य…
सोलापूर: मुलाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक पित्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्डुवाडी-पंढरपूर रेल्वे मार्गावर लऊळ (ता. माढा) परिसरात घडली आहे. बाळासाहेब पितांबर पाटील (वय 56) असे मुख्याध्यापक पित्याचे नाव आहे. ते माढा तालुक्यातील सापटणे भोसे येथील रहिवासी होते. याप्रकरणी मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील (वय 24) याला अटक करण्यात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘मला […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, रेल्वे हायजॅक ; 6 जवान ठार, प्रवासी ओलीस…
लाहोर (पाकिस्तान): बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केली असून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे. रेल्वेमधील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आले आहे. बलूच आर्मीकडून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले आहे. स्वंतत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा […]
अधिक वाचा...दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; कुंभस्नानासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू…
नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (ता. 15) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत कुंभस्नानासाठी जाणाऱ्या 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. याशिवाय 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती नाजूक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री, संरक्षणमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त […]
अधिक वाचा...
