केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी काढली छेड…

जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढली आहे. मुक्ताईनगरच्या यात्रा महोत्सवात रक्षा खडसे यांची मुलगी मैत्रिणींसोबत गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनाविरोधात तिचे फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचीच छेडछाड झाल्याने खरंच महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांनी आरोपी दत्ता गाडे बाबत दिली महत्तावाची माहिती; आत्महत्येचा प्रयत्न…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणार्‍या दत्तात्रय रामदास गाडे याला शुक्रवारी (ता. २७) रात्री अखेर गुणाट (ता. शिरूर) येथील स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली आहे. या घटनेचा तपास विविध पथकांकडून सुरू होता. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू…

चंद्रपूर : चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील व्याहाड येथे आज (बुधवार) दुपारच्या सुमारास तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील या तिघी सख्ख्या बहिणी आपल्या काका, काकू आणि त्यांच्या 4 वर्षीय मुलासह गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे जात होते. […]

अधिक वाचा...

कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर…

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणे देखील आरोपी आहे. देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे हा कोथरूड पोलिस स्टेशनला हजर झाला असून, […]

अधिक वाचा...

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यामागे आरोपींचे निघाले प्रेमप्रकरण…

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या गाडीला बॉम्बने उडवून देऊ असे धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारंवार शिवीगाळ करून टॉर्चर करणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मोबाईल वरून धमकीचा मेल पाठवल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवारी (ता. 20) देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेने या […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात भीषण अपघात! वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू…

जालना: जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्‍यात दबून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर टाकल्यामुळे 7 कामगार रेतीखाली दबले गेले. रेतीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एका तेरा वर्षीय मुलीचा आणि एका महिलेचा […]

अधिक वाचा...

भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी अन् पत्रात…

बुलढाणा : बुलढण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात आमदार श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. मात्र हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवलं, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. आमदार श्वेता […]

अधिक वाचा...

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मामा भाच्याला अटक…

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोघा मामा भाच्याला बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून मुंबई एटीएसने अटक केली आहे. मंगेश वायाळ व अभय शिंगणे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचे देऊळगाव येथे मुख्य […]

अधिक वाचा...

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा…

नाशिक: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 30 वर्ष जुन्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात आली आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. […]

अधिक वाचा...

राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय…

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सरताच आणि निवडणूक निकाल लागताच गृह विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षतेत कपात करण्याचे गृह विभागाने ठरवले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतलेला आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर गृह विभागाने निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!