राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सरताच आणि निवडणूक निकाल लागताच गृह विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षतेत कपात करण्याचे गृह विभागाने ठरवले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतलेला आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर गृह विभागाने निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली […]
अधिक वाचा...तानाजी सावंत यांच्या मुलाचे चार्टर्ड फ्लाईट विमान हवेतूनच माघारी; 68 लाख रुपये खर्च…
पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हे सोमवारी (ता. १०) पुणे विमानतळावरुन आपल्या मित्रांसोबत बँकॉकला रवाना झाले होते. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऋषिराज सावंत कोणालाही न सांगता अचानक घरातून बाहेर पडले. त्यानंतर चार्टर्ड फ्लाईटने बँकॉकच्या दिशेने रवाना झाले. मात्र, ऋषिराज अचानक घरातून गायब झाल्याने त्यांचे अपहरण […]
अधिक वाचा...
