पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…

पुणेः पुणे-बंगळुरु महामार्गावर बुधवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा येथील धनगरवाडी हद्दीत पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर हा अपघात झाला. पंक्चर झालेल्या ट्रकला मागून येऊन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची […]

अधिक वाचा...

धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…

नाशिक : नाशिक शहरातील आडगाव परिसरात राहात असलेल्या एका कुटुंबामध्ये झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात मुसळी मारून हत्या केल्यानंतर पतीने स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील आडगाव परिसरात इच्छामणी नगरमध्ये सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशाल निवृत्ती घोरपडे (वय ३०) असे आत्महत्या […]

अधिक वाचा...

संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…

जळगाव : तीन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगीच झाल्यामुळे संतप्त झालेल्या जन्मदात्या बापाने आपल्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याची धक्कदायक घटना जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) असे या आरोपी बापाचे नाव आहे. मुलीची हत्या केल्यानंतर […]

अधिक वाचा...

बिल्डर अपहरण प्रकरण! भारत-पाक सीमेवजवळून 1 कोटी 33 लाखांची कॅश जप्त…

नाशिक : नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण केल्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधील भारत-पाक सीमेजवळच्या अती दुर्गम अशा मौर्या गावातून एकाला ताब्यात घेतले असून, 1 कोटी 33 लाख लाख रूपयांची खंडणीची रक्कमही जप्त केली आहे. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे गेल्या आठवड्यात इंदिरानगरमधील त्यांच्या बंगल्यासमोरून अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्ते पहाटे पारख यांना सुरतजवळ सोडून […]

अधिक वाचा...

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

नांदेड: भारतीय लष्करात असलेल्या जवानाने गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कंधार तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. हत्येनंतर आरोपी पती एकनाथ जायभाये हा स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात आहे. राजस्थान मधील […]

अधिक वाचा...

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्याचा ससूनमध्ये मृत्यू…

पुणे (संदीप कद्रे): येरवडा येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका बंद्याचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५९, रा. खेडेकर मळा, उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत बंद्याचे नाव आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर या बंद्यावर लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं-३८१/२०२१, सेशन केस क्रमांक- ९९२/२०२१, भा. द. वि कलम ३०२, १२०-ब […]

अधिक वाचा...

विवाहित महिलेने त्रासाला कंटाळून घेतला जगाचा निरोप…

रायगड : एका विवाहित महिलेला होत असलेली सततची मारहाण आणि हुंड्याच्या मागणीला कंटाळून तिने आत्महत्या केल्यीच धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रणाली विनायक ठाकूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात मृत प्रणाली विनायक ठाकूर यांच्या भावाने फिर्याद दिली आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली […]

अधिक वाचा...

प्रेम आणि धमकी! FB लाइव्ह करत युवकाने मारली नदीत उडी अन्…

नागपूर : पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीच्या त्रासाला कंटाळून युवकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नदीत उडी मारण्यापूर्वी युवकाने फेसबुक लाइव्ह करत आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप खोटे असून महिलेसह तिचे कुटुंबीय त्रास देत असल्याचे म्हटले आहे. मनीष रामपाल यादव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मनीष […]

अधिक वाचा...

पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…

पुणे: पुणे शहरातील बाणेर परिसरात राहात असलेल्या बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने दाजीच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःदेखील त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली […]

अधिक वाचा...

भाविकांच्या बसला भीषण अपघात; ११ जागीच ठार; अनेकांना चिरडले…

जयपूर (राजस्थान): आग्रा जयपूर राष्ट्रीय महामार्गावर नादुरुस्त झालेल्या भाविकांच्या बसला ट्रकने धडक दिल्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. राजस्थानच्या भरतपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसची धडक झाली. बस राजस्थानच्या पुष्करमधून उत्तर प्रदेशातील वृंदावनला जात होती. एका पुलावर बस नादुरुस्त झाली तेव्हा हा अपघात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!