पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…

भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदूरमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वत:ला पेटवून घेतलेल्या सुनील लोहानी (वय 35) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पत्नीच्या पाचव्या लग्नावरुन आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकारी शैलेंद्र सिंह जादोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत सुनील लोहानी महिलेचा चौथा पती होता. महिलेने 2018 […]

अधिक वाचा...

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत केलं लग्न…

लखनौ (उत्तर प्रदेश) : मुलाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत लग्न केले आहे. सुनेपेक्षा सासरा 42 वर्षांनी मोठा आहे. सासरा व सुनेने एकत्रित मिळून हे पाऊल उचलल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या लग्नाबाबत कोणीच पोलिसांत तक्रार दिलेली नाही. परस्परसंमतीने हे लग्न झाले असले तरी या अनोख्या लग्नाची परिसरात चर्चा झाली. गोरखपूरमधील एका […]

अधिक वाचा...

लग्नाळू युवकाचे एका मुलीच्या आईशी लावून दिलं लग्न अन् पुढे…

बीड : बीड शहरातील एका युवकाचे एका मुलीच्या आईशी लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय, एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटक राज्यातील बिदर येथील महिलेने लग्नाळू युवकासोबत बनावट विवाह केला. एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून […]

अधिक वाचा...

नवरी पळून गेल्यामुळे नवरदेवाचे तिच्या घरासमोर १३ दिवसांपासून आंदोलन…

जयपूर (राजस्थान) : एका युवतीचा विवाह ठरला होता. पण, विवाहापूर्वीच तिने प्रियकरासोबत पळ काढल्यामुळे विवाह ठरलेल्या युवकाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. युवती परत आल्यानंतर विवाह लावून देण्यात आला. पण, परत पळून गेल्यामुळे नवरदेव तब्बल १३ दिवसांपासून तिच्या घरासमोर आंदोलनाला बसला आहे. याघटनेमुळे पाली परिसरात चर्चेला उधान आले आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने मुलीच्या कुटुंबियांनाही धक्का […]

अधिक वाचा...

लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…

पंढरपूर: लग्न जमवत नसल्याने एका मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिरसरात खळबळ उडाली आहे. गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे मुलाचे तर हुकुम माणीक कदम (वय 58) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. मुलाने रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात […]

अधिक वाचा...

नवविवाहितेच्या अपहरण प्रकरणाला लागले वेगळे वळण…

चंदीगड (हरियाणा): एक नवविवाहित महिला विवाहानंतर पती सोबत देव दर्शनाला गेली होती. दर्शनावरून परतत असताना तिच्या पतीला मारहाण करून तिचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली होती. पण, अपहरण नव्हे तर प्रियकराने तिच्या इच्छेनुसार पळून नेल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. हिसार येथील चरणजीत आणि सलोनी या दोघांचा मोठ्या उत्साहात विवाह सोहळा पार पडला होता. […]

अधिक वाचा...

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने युवकाने उचलले धक्कादायक पाऊल…

हैदराबाद : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मुलाने आपल्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील बांदा मेलाराम या गावात बुधवार मध्यरात्री घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ईश्वर (वय २१) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आई व्यंकटम्मा (वय ४५) हिची निर्घृण हत्या केली. या हत्येप्रकरणी महिलेचा मुलगा आणि अन्य […]

अधिक वाचा...

नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…

अहमदनगर : पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असताना पहिल्या पत्नीने नवरदेवाला चांगलाच धडा शिकवला आहे. लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. अखेर हे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हणत पहिल्या पत्नीने आपल्या पतीचे दुसरे लग्न रोखून नियोजित वराची […]

अधिक वाचा...

इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…

पाटणा (बिहार): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रावर मैत्री झालेली युवती तृतीयपंथी निघाली. पण, युवकाने मोठे धाडस दाखवत विवाह केला. कुटुंबियांनी दोघांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात युवकाने गुन्हा दाखल केला आहे. रवि कुमार यांची इन्स्टाग्रामवरून आधिका चौधरी सिंह सोबत मैत्री झाली होती. दोन वर्षे दोघे एकमेकांशी बोलत होते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे मैत्रीण तृतीयपंथी असल्याचे […]

अधिक वाचा...

परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…

जोधपूर (राजस्थान): परदेशी प्रेम प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केले. भारतातील अंजूने पाकिस्तानी नसरुल्लासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर एका भारतीय युवा वकिलाने पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाइन लग्न केले आहे. जोधपूरमधील वकील अरबाज आणि पाकिस्तानी अमीना यांचा ऑनलाईन निकाह झाला आहे. हे लग्न पारंपारिक पद्धतीने झाले […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!