मुंबईच्या नवरदेवाच्या मानेत लग्न सुरु असतानाच बिहारमध्ये घातली गोळी…
पाटणा (बिहार): लग्न सोहळा सुरु असतानाच नवरदेवाच्या गळ्यात गोळी घालून ठार केल्याची भयंकर घटना घडली. मृत नवरदेव मुंबईत टेलर होता. तो लग्नासाठी बिहारमधील खगरियामध्ये गेला होता. मोहम्मद इर्शाद असे नवरेदवाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. इर्शादच्या भावाने सांगितले, विवाहसोहळ्यादरम्यान एक मुलगा आला आणि नवरदेवाच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला. […]
अधिक वाचा...नाशिक हादरलं! प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो नवविवाहितेला दाखवले अन्…
नाशिक : नाशिकमध्ये नवविवाहित महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहा संतोष पवार (वय २७, रा. हिरावाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. विवाहितेच्या सुसाईड नोटवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पतीसह सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रास दिला जात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला या गावात लग्नसोहळ्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला विवाहसोहळा क्षणभरात शोकांतिका ठरला. कोतवाल म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अमोल गोड यांच्या विवाहाची लगबग गावात सुरू होती. घरात सनई–चौघडे गुंजत होते, नवरी वधूवस्त्रात सजून बसली होती आणि नवरदेव अमोल यांची वरातही आनंदात कार्यालयाच्या […]
अधिक वाचा...लग्न लागले अन् नवरदेवावर केला चाकूने हल्ला; हल्लेखोर निघाला…
अमरावती : लग्न सोहळ्यामध्ये नवरदेवावर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून, हा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हल्ला करणारा युवक हा नवरदेवाचा मित्र निघाला आहे. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता, त्यामुळे हा प्रकार घडल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाार, अमरावती शहरात बडनेरा रोडवर साहिल लॉनमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. […]
अधिक वाचा...नवविवाहित युवकानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, माझी बायको…
बंगळूरू (कर्नाटक) : नवविवाहित पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रामनगर येथे घडली आहे. आत्महत्येपूर्वी या पतीने आपला व्हिडीओ बनवला असून, तो व्हायरल झाला आहे. रेवंत कुमार असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. रामनगर जिल्ह्यातील बिदादी परिसरात ही घटना घडली आहे. हरोहल्ली तालुक्यातील […]
अधिक वाचा...75 वर्षांच्या आजोबांचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; हनिमूनच्या रात्रीच मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक 75 वर्षांच्या आजोबांनी 35 वर्षीय महिलेशी लग्न केले. पण, हनिमूनची रात्र आजोबांसाठी शेवटची रात्र ठरली. सकाळी त्याचा मृत्यू झाल्यामुळे जौनपूर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. कुचमुच गावात राहणारे शेतकरी संगरू राम (वय ७५) यांनी जलालपूरमधील मानभावती (वय ३५) या महिलेसोबत लग्न केले […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नविवाहित युवतीने घेतला जगाचा निरोप; व्हॉट्सअॅपवर म्हटले की…
चेन्नई (तमिळनाडू): हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहित युवतीने कीटकनाशक गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तिरुपूर येथे घडली आहे. दोन महिन्यांपूर्वीच युवतीचा विवाह झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखले केला असून, पुढील तपास करत आहेत. रिधान्या (वय २७) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहीत युवतीचे नाव आहे. कीटकनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर तिच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळली. कपड्याची कंपनी चालवणाऱ्या […]
अधिक वाचा...लग्नानंतर महिन्याच्या आतच नवरदेवाचा खून, नवरीसह तिच्या आईचे एकासोबतच प्रेमसंबंध…
हैद्राबाद (तेलंगणा): देशात गेल्या काही दिवसांपासून राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण गाजत आहे. पत्नी सोनम रघुवंशीने हनिमूनला गेल्यानंतर आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. हत्येची ही घटना ताजी असताना अशीच एक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेनं लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच पतीची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या आईला अटक केली […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू…
कोल्हापूर : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आजरा तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर सुरेश करमळकर (वय 32) व सुषमा सागर करमळकर (वय 26) असे मृत्युमुखी पडलेल्या नवदांपत्यांची नावे आहेत. महिनाभरापूर्वी विवाह झालेले करमळकर दाम्पत्य हे फिरण्यासाठी आंबोली येथे रविवारी दुपारच्या […]
अधिक वाचा...नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी निघाली होती. मात्र, युवकाने रस्त्यातच वाहन थांबवले आणि नवरदेवासमोरच नवरीला घेऊन पळून गेल्याची घटना गाझीपूरच्या बिरनो पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. या घटनेमुळे नवरदेव आणि वऱ्हाडींना मोकळ्या हाताने परतावे लागले आहे. नवरदेव ब्रिजेश कुमार आपल्या पत्नीला घेऊन जात होता. दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने रस्त्यातच […]
अधिक वाचा...
