NEET मधील अपयश! मुलाच्या आत्मत्येनंतर वडिलांनी घेतला जगाचा निरोप…
चेन्नईः मेडिकलच्या नीट परीक्षेत अपयश आल्यामुळे एका मुलाने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाच्या वडिलांनी गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने सेल्वसेकर यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. चेन्नईमधील जगदिश्वरन हा विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट […]
अधिक वाचा...Video: शिमलातील शिव मंदिर कोसळून नऊ जणांचा मृ्त्यू तर अनेकजण…
शिमला (हिमाचल प्रदेश): शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्यानंतर शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळून शिवमंदिर दरडीखाली गाडले गेले. दरडीखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सोमवार असल्याने शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी असते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथे […]
अधिक वाचा...प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाहानंतर पत्नीचे कोणाशीतरी प्रेमसंबंध आहेत, या संशयातून नवऱ्याने मुलांसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना सुलतानपूर येथे घडली आहे. दोघांनी प्रेमविवाह करण्यासाठी 15 वर्षांपूर्वी मोठ्या मेहनतीने कुटुंबीयांचा होकार मिळवला होता. पण, पत्नीचा खून केल्यामुळे त्याची रवानगी कारागृहात होणार आहे. यामुळे त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सेऊर गावाजवळील […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…
लखनौ (उत्तर प्रदेश) : झाडाझुडुपांमध्ये एका पोत्यात एक नवजात चिमुकली दोन दिवस तळमळत होती. पोत्यात साप असल्याचा अंदाज बांधून नागरिक जवळ जात नव्हते. पण, मासेमारी करणाऱ्यांमुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्येय आला आहे. चिमुकलीला कोणीतरी पोत्यात घालून झाडाझुडुपांत फेकले होते. चिमुकली आईच्या दुधाविना दोन दिवस कळवळत होती. पोत्यातून […]
अधिक वाचा...प्रियकराने सेल्फीच्या बहाण्याने तिघींना ठकलले नदीत अन्…
विशाखापटणम (आंध्र प्रदेश) : एका महिलेच्या प्रियकराने महिला आणि तिच्या 13 वर्षांच्या मुलीच्या नदीत ढकलून दिले. मात्र ही मुलगी रात्रीच्या काळोखात अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ एका पाइपाला लटकून राहिली आणि त्यामुळे तिचा जीव वाचला आहे. राजमहेंद्रवरमजवळील रवूलापलेम येथे ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुंटूर जिल्ह्यातील असलेल्या ताडेपल येथील पुप्पला सुहासिनी (वय […]
अधिक वाचा...रोमिओची धुलाई; अब तू मर और बोल आय लव यू…
आग्रा (उत्तर प्रदेश): एका रोड रोमिओला दोन युवतींनी भररस्त्यातच बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आग्रा शहरातील कमला नगर पोलिस ठाणे परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. एका रोड रोमिओला दोन युवतींनी चपलेने मारहाण केली. युवक म्हणत होता की, ‘मी तुझ्या शिवाय नाही जगू शकणार, I […]
अधिक वाचा...क्रूरतेचा कळस! चिमुकल्यांसोबत आरोपींनी केले भयानक राक्षसी कृत्य…
लखनौ (उत्तर प्रदेश): दोन लहान मुलांवर चोरीच्या संशय घेऊन त्यांच्याबाबत राक्षसी कृत्य केले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सिद्धार्थनगरच्या पथरा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या एका पोल्ट्री फार्ममध्ये सहा ते सात वर्षांची दोन मुलं गेली होती. मुलांना चोर असल्याच्या संशयातून भयानक शिक्षा देण्यात […]
अधिक वाचा...हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
पाटणा (बिहार) : हनीमूनसाठी दार्जिलिंगला निघालेली पत्नी रेल्वे प्रवासादरम्यान बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिला शॉपिंग करताना पकडले आहे. आता तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रिन्स कुमार आणि काजल अशी या घटनेतील नवरा-बायकोची नावे आहेत. लग्नानंतर दोघे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक्स्प्रेसने हनीमूनला निघाले होते. मात्र, वॉशरूमच्या बहाण्याने गेलेली बायको परत आलीच नव्हती. प्रिन्सने याविरोधात पोलिसांत […]
अधिक वाचा...सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…
नवी दिल्ली : पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर ही भारतीय राजकारणात प्रवेश करणार? याबाबत चर्चांणा उधाण आले आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. किशोर मासूम यांनी सीमा हैदर हिची तुलना थेट काँग्रेस नेत्या […]
अधिक वाचा...श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…
चित्तूर (आंध्र प्रदेश) : देशभर सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर, भारतीय महिला अंजू यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. श्रीलंकेतल्या एका महिलेचे भारतीय व्यक्तीवर फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. भारतात येऊन तिने युवकासोबत लग्नही केले आहे. चित्तूर जिल्ह्याच्या व्यंकटगिरीकोटा मंडळातल्या अरिमाकुलापल्ले गावात लक्ष्मण राहतो. फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख कोलंबो (श्रीलंका) शहरातल्या विघ्नेश्वरी नावाच्या महिलेशी झाली. पुढे […]
अधिक वाचा...
