सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एका युवकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या दोन भावांनी आणि मेव्हण्याने मिळून युवकाचा खून केला आहे. सचिन मोतीराम चौरे (वय २५, रा. नरूळ) असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत. सचिन चौरे याचे आठंबे येथील युवतीसोबत […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात युवतीला ढकललं कालव्यात अन् 18 तासांनंतर…
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचरजवळील निघोटवाडी फाटा येथे एका युवतीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकून दिल्याची व त्यानंतर आरोपी युवकाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला स्थानिकांनी वाचविले असले तरी युवतीचा मृत्यू झाला आहे. सुमारे 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर या युवतीचा मृतदेह सापडला आहे. मंचर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रमेश बबन […]
अधिक वाचा...‘छावा’मध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप; धक्कादायक योगायोग…
मुंबई: ‘छावा’ चित्रपटात छत्रपती ताराराणी यांची ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या आणि अनेक हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगले (वय ३०, रा. नालासोपारा) हिने घरात गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. संचिताच्या आत्महत्येमध्ये एक अत्यंत धक्कादायक योगायोग समोर आला आहे. १४ जून रोजी बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…
परभणी: परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीत नुकतीच नोकरी मिळालेल्या युवतीसह तिची सख्खी बहीण आणि काकीचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या १५ दिवसांपूर्वी करिअरची नवी सुरुवात करणाऱ्या तरुणीची ही गावभेट अखेरची ठरल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये उत्कर्षा उत्तम जाधव (वय […]
अधिक वाचा...पंढरपूर! पिकअप विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू; गावावर शोककळा, पाहा मृतांची नावे…
सोलापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. म्हसवड येथील 14 जणांचा एक ग्रुप सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेला होता. यानंतर परतीच्या मार्गावर असताना वाहनाचा नियंत्रण सुटून पिकअप वॅन विहिरीत कोसळली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा पसरली आहे. म्हसवड येथील […]
अधिक वाचा...पुण्यातील शाळांची विशिष्ट दुकानातून पुस्तके-गणवेश खरेदीची सक्ती? पोलिसांकडे तक्रार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काही नामांकित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क येथील एका नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. एका नागरिकाच्या तक्रारीनुसार, सेंट ॲन्स स्कूल, […]
अधिक वाचा...सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी याचे अपघाती निधन; चाहत्यांना धक्का…
कल्याण : सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी याचा शनिवारी (ता. 13) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घरी जात असताना मोहनी परिसरात अपघात घडला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून त्याचे नियंत्रण सुटले. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यामुळे एकच खळबळ उडाली. रीलस्टार प्रेम भाटीच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला […]
अधिक वाचा...प्रियकर सक्षमचं घर का सोडलं? आंचलने सांगितलं धक्कादायक कारण…
नांदेड: नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांचा १७ तासांचा थरार; आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश…
पुणे : पुणे पोलिसांनी हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरातील तब्बल ५ वेगवेगळ्या हायटेक अड्ड्यांवर एकाच वेळी छापेमारी केली. पोलिसांच्या २०० जणांच्या फौजफाट्याने सलग १७ तास चालवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली कोट्यवधींची लूट करणारे कॉल सेंटर उद्ध्वस्त केले गेले. हे रॅकेट रोज तब्बल ३०० ते ४०० निष्पाप नागरिकांना फोन करून आर्थिक लुट करत होते. […]
अधिक वाचा...सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांसह संपवलं; कारण आलं समोर…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक मुख्याध्यापकाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. पण, कोट्यवधीचा तोटा झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून दोन मुलं आणि पत्नीला संपवून त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बार्शी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी पाटील, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात […]
अधिक वाचा...
