धक्कादायक! धुळ्यातील जोडप्याने कोकणातील नदीत घेतली उडी…

रत्नागिरी: धुळे जिल्ह्यातील एक जोडपे कोकणात पर्यटनासाठी आल्यानंतर त्यांनी येथील चिपळूण येथील विशिष्ठी नदीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत दोघांनी उड्या टाकून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवती बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! ‘साई’ नावाच्या तिन मित्रांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप…

नाशिक: नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर तीन लहान मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या दिवशी तिन्ही मित्र एका मित्राच्या शेतात गोठ्यावर फिरायला गेले होते. परत येत असताना बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत पावलेल्या तिघा मित्रांचे नाव साई आहे. साई हिलाल जाधव (वय १४), साई केदारनाथ उगले (वय १४) आणि […]

अधिक वाचा...

इंद्रायणी नदीवरील पूल अपघातातील जखमी आणि मृतांची नावे पाहा…

पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव जवळ असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी (ता. १५) दुपारी कोसळून झालेल्या घटनेतील मृतांची व जखमींची नावे समोर आली आहेत. जिल्‍हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा 30 वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या […]

अधिक वाचा...

नागपूर! एकाच कुटुंबातील 5 जणांचे पाण्यात आढळले मृतदेह…

नागपूर: नागपूरमधील कुही तालुक्यातील सुरगाव शिवारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खानीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील हे मृतदेह असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या आहे की दुर्घटना आहे, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुही पोलीस ठाण्यांतर्गत पाचगाव पोलीस चौकी समोरील भागात गर्ग खानीमध्ये ही घटना घडली आहे. आज […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! विहिरीत बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू…

लातूर: एका विहिरी जवळ खेळत असताना अचानक विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भुईकोट किल्ल्याजवळील ताले बुरहान (ता. औसा, जि. लातूर) परिसरात घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अलीना समीर शेख (वय 5) आणि उस्मान समीर शेख (वय 3) अशी मृ्त्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोन […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू…

यवतमाळ : यवतमाळच्या डोंगरखर्डा येथे पाहुणे बनून आलेले दोन मावस भावांचा धुळवडीच्या दिवशी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृत भावांची नावे आहेत. दोघे जण इतर सहा जणांसोबत धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते. आठ पैकी पाच जण […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू…

चंद्रपूर : चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील व्याहाड येथे आज (बुधवार) दुपारच्या सुमारास तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील या तिघी सख्ख्या बहिणी आपल्या काका, काकू आणि त्यांच्या 4 वर्षीय मुलासह गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे जात होते. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पती-पत्नीचे भांडण अन् जीव गेला दोन चिमुकल्यांचा…

धुळे : पती-पत्नीच्या भांडणानंतर नवऱ्याने त्याच्या दोन चिमुकल्यांना तापी नदी पात्रात फेकून त्यांचा जीव घेतल्यानंतर घटना स्थळावरून फरार झाला आहे. थाळनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी पित्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात ही घटना घडली आहे. संजय कोळी असे आरोपी बापाचे नाव आहे. संजय […]

अधिक वाचा...

जामखेडमध्ये बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू; पाहा नावे…

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. विहिरीत वाहन कोसळल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय […]

अधिक वाचा...

एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…

मुंबईः मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडाल्याने आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची नावे समोर आली आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दोन्ही बोटींमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 114 जण होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, पाच जणांचा शोध अद्याप सुरु आहे. 97 […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!