समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी खाजगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 25 प्रवाशांना अपघातस्थळीच श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वामी समर्थ मंडळाकडून शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या निलेश आढाव या युवकाविरुद्ध सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम […]

अधिक वाचा...

एसीपी भारत गायकवाड यांच्यासाठी पुतण्या मटण घेऊन आला अन् जीव गेला…

पुणे: सहायक पोलिस आयुक्त असलेले भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात कार्यरत होते. सोमवारी त्यांनी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले आणि स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड (वय ५७) हे ४ जून २०२१ रोजी अमरावती पोलिस दलात पदोन्नतीवर रुजू झाले. ३१ मे २०२४ […]

अधिक वाचा...

पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना युनिट २ने केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): तंबाखू विक्री करणा-या व्यापा-यावर गोळीबार करणा-या मुख्य आरोपींना ०२ अग्निशस्त्रे, ३१ जिवंत काडतुसे व रोख रकमेसह युनिट २ ने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२३ भा.द.वि.क.३९७,३४ मधील आर्म अॅक्ट ३ (२५) महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ मधील गुन्हयाचा समांतर […]

अधिक वाचा...

लातूर एलसीबीकडून सराईत गुन्हेगारांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीचे 04 गुन्हे उघड करण्यात आले असून, सोन्या-चांदीचे दागिने, चार चाकी वाहनासह 2 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले […]

अधिक वाचा...

प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग…

डेहराडून (उत्तराखंड): हल्दवानी येथील प्रसिद्ध अंकित चौहान हत्याकांडानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉली आर्या उर्फ ​​माही सिंग हिला पोलिसांनी अटक करण्यात आली असून, तिने याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. माहीसोबत तिचा प्रियकर दीप कंदपाल यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही रुद्रपूर येथून अटक करण्यात आली. 14 जुलै रोजी अंकितची […]

अधिक वाचा...

मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन्…

मुंबई : एका महिलेला मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन् एका क्षणात महिलेच्या बँक खात्यातील तब्बल 38 लाख 83 हजारांच्या रकमेवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने भांडूप पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या वडिलांना देवदर्शनासाठी काशीला जायचे होते, त्यासाठी तीने तिकीट बूक केले. मात्र ते तिकीट तिला मिळाले नाही. त्यामुळे […]

अधिक वाचा...

सांगलीमध्ये सराईत गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून; हल्लेखोर…

सांगली: सांगलीमधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझनचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. सचिन ऊर्फ सच्या टारझन याला गंभीर जखमी अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गुंड सच्या टारझन हा अनैतिक संबंध असलेल्या अहिल्यानागरमधील महिलेच्या घरी रात्री […]

अधिक वाचा...

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पुणे तिथे काय उणे – संतोष धायबर, संदीप कद्रे पुणे शहरातील बंगळूर महामार्गावर वारजे माळवाडी, कोथरूड आणि सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी हॉटेल आणि बार-रेस्टॉरंट आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतरही रात्रीच्या सुमारास पाठामागच्या दाराने सर्वकाही सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नशेच्या आहारी गेल्यामुळे दुचाकी चालवता न येणाऱ्या युवकांपासून ते पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचा […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पुणे: अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त भारत गायकवाड, पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. भारत […]

अधिक वाचा...

इर्शाळवाडीमधील बेपत्ता नागरिकांबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय…

रायगड : इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू असलेली शोधमोहिम तिसऱ्या दिवशी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. उदय सामंत यांनी सांगितले की, ‘इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!