महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर…
मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमार्फत 60 टक्के निधी केंद्र तर 40 टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहिम, सायबर सुरक्षा, आधुनिक शस्त्रे, वाहने सुसज्ज करण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
अधिक वाचा...सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एका युवकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या दोन भावांनी आणि मेव्हण्याने मिळून युवकाचा खून केला आहे. सचिन मोतीराम चौरे (वय २५, रा. नरूळ) असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत. सचिन चौरे याचे आठंबे येथील युवतीसोबत […]
अधिक वाचा...‘छावा’मध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप; धक्कादायक योगायोग…
मुंबई: ‘छावा’ चित्रपटात छत्रपती ताराराणी यांची ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या आणि अनेक हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगले (वय ३०, रा. नालासोपारा) हिने घरात गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. संचिताच्या आत्महत्येमध्ये एक अत्यंत धक्कादायक योगायोग समोर आला आहे. १४ जून रोजी बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…
परभणी: परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीत नुकतीच नोकरी मिळालेल्या युवतीसह तिची सख्खी बहीण आणि काकीचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या १५ दिवसांपूर्वी करिअरची नवी सुरुवात करणाऱ्या तरुणीची ही गावभेट अखेरची ठरल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये उत्कर्षा उत्तम जाधव (वय […]
अधिक वाचा...सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी याचे अपघाती निधन; चाहत्यांना धक्का…
कल्याण : सुप्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी याचा शनिवारी (ता. 13) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घरी जात असताना मोहनी परिसरात अपघात घडला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून त्याचे नियंत्रण सुटले. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यामुळे एकच खळबळ उडाली. रीलस्टार प्रेम भाटीच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांचा १७ तासांचा थरार; आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश…
पुणे : पुणे पोलिसांनी हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरातील तब्बल ५ वेगवेगळ्या हायटेक अड्ड्यांवर एकाच वेळी छापेमारी केली. पोलिसांच्या २०० जणांच्या फौजफाट्याने सलग १७ तास चालवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली कोट्यवधींची लूट करणारे कॉल सेंटर उद्ध्वस्त केले गेले. हे रॅकेट रोज तब्बल ३०० ते ४०० निष्पाप नागरिकांना फोन करून आर्थिक लुट करत होते. […]
अधिक वाचा...सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांसह संपवलं; कारण आलं समोर…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक मुख्याध्यापकाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. पण, कोट्यवधीचा तोटा झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून दोन मुलं आणि पत्नीला संपवून त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बार्शी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी पाटील, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात […]
अधिक वाचा...पुणे! हिंजवडीमधील IT इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत दोन महिलांचे नावे…
पुणे : हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीमधील वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका आयटी (IT) अभियंत्याने आत्महत्या केली आहे. अमित ब्रम्हे (वय ४८) असे या अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरण! उज्ज्वल निकम यांची नियुक्तीमुळे दणाणले अनेकांचे धाबे…
मुंबईः राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे. दैवी शक्तीची भीती […]
अधिक वाचा...पुणे शहरातील मांजरी परिसरात गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांच्या मनात बसली भीती…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत असताना, आता रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या टोळीचा पर्दाफाश झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मांजरी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “मांजरी परिसरात पोलिसांचा धाक उरलेला नाही” अशी […]
अधिक वाचा...
