लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…

मुंबई : दोन मुलींशी लग्न केल्यानंतर तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडली आणि चौथीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असतानाच खऱ्या आयुष्यातल्या लखोबा लोखंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश यशवंत हुमने (वय ३३, मूळ रा. रत्नागिरी) असे महिलांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. माथेरानजवळच्या नेरळमध्ये हा प्रकार घडला आहे. यातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे फसवणूक झालेली एक […]

अधिक वाचा...

लग्नसमारंभावेळी गोळीबार; थेट नवरीच्या डोक्यात घुसली गोळी…

चंदीगड (पंजाब): फिरोझपूर जिल्ह्यातील खाई फेमे गावात सुरू असलेल्या लग्नसमारंभावेळी गोळीबाराची घटना घडली. नवरीच्या डोक्याला डोक्यात गोळी घुसली असून, ती गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. बलजिंदर कौर (वय २३, रा. हशम टूथ) असे जखमी वधूचे नाव आहे. तिचा गुरुप्रीत सिंगसोबत विवाह होणार होता. विवाह समारंभावेळी गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी […]

अधिक वाचा...

विवाहसोहळ्यादरम्यान समजले की होणारी नवरी आणि नवरदेव…

बीजिंगः चीनमधील एका लग्नात मुलाच्या आईला लग्नाच्या दिवशी समजले की आपली होणारी सून ही आपलीच हरवलेली मुलगी आहे. लग्नाच्या दिवशी ही घटना उघड झाल्यानंतर धक्क्याबरोबरच आनंद झाला. नवऱ्या मुलाची आई लग्नाची वरात घेऊन नवरीच्या घरी गेली होती. यावेळी नवरी वरातीच्या स्वागतासाठी दारामध्ये आल्यानंतर नवऱ्या मुलाच्या आईने नवरीच्या हातावर एक खूण पाहिली. त्यानंतर तिने मुलीची चौकशी […]

अधिक वाचा...

Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…

लखनौ (उत्तर प्रदेश): लखीमपूर येथील आठवी पास असलेल्या राजन वर्मा याने पोलिसाच्या वर्दीत फोटो दाखवत दहा महिला पोलिसांशी शारिरीक संबंध ठेवले. शिवाय, त्याने या दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तब्बल दोन कोटी रुपयांना फसवले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. बरेली पोलिसांनी राजन वर्मा याला अटक केली. […]

अधिक वाचा...

Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…

पाटणा (बिहार): एका मामीचे आणि भाचीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मामीने प्रेमापोटी नवऱ्याला सोडून पळून जाऊन भाचीशी लग्न केले आहे. माची-भाचीच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. गोपालगंजमध्ये सुमन या मामीने आपल्या शोभा या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडले असून, तिने पळून जात भाचीशी लग्न केले आहे. दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या […]

अधिक वाचा...

हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवाने आपल्या वधूला मोबाईलमध्ये नको ते दाखवल्यामुळे नवरी रडतच खोली बाहेर आली. नवरदेवाची तक्रार नातेवाईकांकडे केल्यानंतर पोलिसांकडेही गु्न्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे. नवरदेवाने हनिमूनच्या रात्री मोबाईलमध्ये काही तरी […]

अधिक वाचा...

नवरी लग्नानंतर एकच रात्र नवरदेवा सोबत राहायची अन् हळूच…

भोपाळ (मध्य प्रदेश) : विवाह सोहळा पार पडल्यानतर नवरी एकच रात्र नवरदेवासोबत राहायची. मध्य रात्रीच्या सुमारास हळूच घरातील सोने, पैसे घेऊन पळून जात होती. युवतीने अशा पद्धतीने सहा लग्न केली होती. पण, सातवे लग्न सुरू असतानाच पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी एका नवरीला लग्नातच अटक केली असून, तिचा हा सातवा विवाह होता. युवतीने सहा जणांसोबत […]

अधिक वाचा...

हनिमूनच्या रात्री समजलं की नवरा समलिंगी अन् पुढे…

हरिद्वार (उत्तराखंड) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. पण, हनिमूनच्या रात्रीच नवरा समलिंगी असल्याचे समजल्यानंतर नवरीला मोठा धक्का बसला. कारण, नवरा मुलीसारखा मेकअप करून बेडरूममध्ये आला होता. या घटनेमुळे युवतीसह तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेवाची वाट पाहात बसलेल्या वधू धक्का बसला आणि संसार सुरू होताच उद्ध्वस्त झाला. […]

अधिक वाचा...

‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित साळुंखे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. इंदिरा नगर भागात राहात असलेल्या अमित याचे बालपणीच्या मैत्रिणवर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, याचा राग आल्यानं मुलीच्या भावानं आणि वडिलांनी अमितची हत्या केली आहे. […]

अधिक वाचा...

भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…

मुंबई : ठाण्यातील एका युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील युवकासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने पाकिस्तान गाठले आणि युवकासोबत लग्न केले. १७ जुलै रोजी ती परत भारतात आली असून, ठाणे पोलीस तिची चौकशी करत आहेत. ठाण्यातील एका युवतीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जावून लग्न केले. पाकिस्तान रावलपिंडी येथे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!