हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…

नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. अंशुमन यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी रायबरेलीत […]

अधिक वाचा...

Video News: PoliceKaka Top 10 Crime News…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… लोणावळा येथील भुशी डॅमवर आलेलं पुण्यातील कुटुंब गेलं वाहून पुणेः पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर गेले होते. रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहात 5 जण वाहून गेले. त्यातील […]

अधिक वाचा...

सीमा हैदर हिचा नवरा गुलाम भारतात येणार; मोठं कारण समोर…

नवी दिल्ली : पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर हिचा नवरा गुलाम हैदर हा भारतात येणार आहे. गुलाम हैदर याने सीमा हैदर, सचिन मीणा आणि त्यांचे वकील डॉक्टर एपी सिंह यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यासंदर्भांत साक्ष देण्यासाठी तो उत्तर प्रदेशातल्या गौतमबुद्धनगरच्या सूरजपूर सेशन कोर्टात आपली साक्ष नोंदवण्यासाठी येणार आहे. मानहाीनीचा खटला दाखल केल्यानंतर […]

अधिक वाचा...

शोएब मलिक तिसऱ्यांदा लग्नासाठी ‘खुला’; सानिया मिर्झा म्हणाली…

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक (वय ४१) याने तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शोएब मलिकने सना जावेद हिच्या सोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर शोएबपासून सानियाच्या घटस्फोटाची अफवा खरी ठरली आहे. शिवाय, सानियाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. सानिया हिने शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निवेदनात सानियाची टीम […]

अधिक वाचा...

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात गुरुवारी (ता. 21) दुपारी दहशतवाद्यांनी केलेले्या भ्याड हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले आहेत. करण सिंह यादव, गौतम कुमार, चंदन कुमार आणि रवि कुमार राणा अशी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लष्कराने हुतात्मा जवानांची पार्थिव शरीरं कुटुंबीयांकडे पाठवली आहेत. या घटनेनंतर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांशी संबंधित हृदयद्रावक […]

अधिक वाचा...

पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू भारतात परतली; मुलांना भेटणार अन्…

नवी दिल्ली : भारतातून राजस्थानमार्गे पाकिस्तानात गेलेली अंजू तब्बल सहा महिन्यांनी मायदेशात परतली आहे. वाघा बॉर्डरमार्गे ती भारतात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर फिरण्यासाठी गेली होती. पण तिथे तीने आपला पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न केलं. पाकिस्तानात गेल्यानंतर अंजू चर्चेत आली होती. भारतात परतल्यानंतर अंजू सध्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आहे. पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय […]

अधिक वाचा...

Video: सीमा-सचिनच्या प्रेमकथेवर आधारित ‘कराची टू नोएडा’ पाहा टीझर…

नवी दिल्लीः पाकिस्तानची महिला सीमा हैदर आणि भारतीय नागरिक सचिन मीना या जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन […]

अधिक वाचा...

Video: पाकिस्तानी सीमा हैदरला ‘बिग बॉस 17’ ची ऑफर

मुंबई : पाकिस्तानमधून चार मुलांसह भारतीय प्रियकर सचिन मीना याच्यासाठी पळून भारतात दाखल झालेली सीमा हैदर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. रिॲलिटी शो ‘बिग बॉस’मधून तसेच कॉमेडी कार्यक्रमांसाठीही ऑफर आल्याचा दावा सीमा हैदर हिने केला आहे. सीमाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. सीमा हैदर हिने दावा केला आहे की, छोट्या पडद्यावरील शोमधून […]

अधिक वाचा...

Video:सीमाने सचिनमध्ये असं काय पाहिलं?

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानी सीमा पब्जी खेळताना भारतीय युवक सचिन मीना याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासाठी ती पाकिस्तान सोडून भारतात गेली. सीमा आणि तिचा पती सचिन सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत. भारतीयांनी या जोडप्याला जितकं प्रेम दिले आहे, तितकंच त्यांना काही जणांनी ट्रोल देखील केले आहे. सीमा आणि सचिन दोघेही एकमेकांसोबत आनंदाने राहत आहेत. सीमा भारतात […]

अधिक वाचा...

प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…

कराची (पाकिस्तान): फेसबुक फ्रेन्डच्या प्रेमात वेडी होऊन पाकिस्तानात आलेली अंजू पु्न्हा भारतात परतण्याच्या मार्गावर आहे. पण, अंजूला पुन्हा भारतात का जायचंय? पण कशासाठी? तसेच कायदेशीरदृष्ट्या ते किती शक्य आहे? आणि महत्त्वाचे म्हणजे तिला तिचे कुटुंबीय स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अंजू हिने पाकिस्तानात आल्यानंतर मित्रासोबत विवाह केला आहे. यामुळे अंजू वर्मा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!