यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…
मुंबई : उरणच्या यशश्री शिंदे (वय २०) हिचा शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथमदर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा, असे दिसत आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. यशश्री शिंदे हिच्या हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे ही गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून […]
अधिक वाचा...यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…
नवी मुंबई : नवी मुंबई येथील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. यशश्री हिची हत्या दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केल्याचा आरोप यशश्री हिच्या वडिलांनी केला आहे. आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यशश्री गुरुवारपासून (ता. २५) बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील […]
अधिक वाचा...सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…
सातारा : सातारा जिल्ह्यातील वडूथ येथे माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत शनिवारी (ता. २७) उडी घेतली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकलीचा मृतदेह सापडला असून, महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! संचिता साळुंखे (वय 22) ही महिला […]
अधिक वाचा...पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहिर…
पुणे: पुणे जिल्हा व शहरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी (ता. २६) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना आज (ता. २५) सकाळी सुट्टी जाहिर केली. परंतु, याची माहिती शाळा व्यवस्थापन, पालक […]
अधिक वाचा...पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी…
पुणे : पुणे हवामान विभागने पुण्यात पावसाचा रेड अलर्ट दिला होता. बुधवारी (ता. २४) रात्रीपासून शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरातील डेक्कन भागात पावसाने तीन युवकांचे बळी घेतले आहेत. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे शहरात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून […]
अधिक वाचा...माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तत्कालिन एसपींना धमकावल्याचा आरोप…
मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन एसपींना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या मोक्का कोर्टात अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख […]
अधिक वाचा...धक्कादायक Video! मुरबाडमध्ये वायरमनचा मृत्यू CCTV मध्ये झाला कैद…
ठाणे : मुरबाडमध्ये एका वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कमलाकर भोईर (वय ५३) असे मृत्युमुखी पडलेल्या वायरमनचे नाव असून, ते रस्त्यावरची वीज सुरू करण्यासाठी खांबावर चढले होते. यावेळी त्यांना शॉक लागून मृत्यू झाला आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! मुरबाड नगरपंचायतमध्ये वायरमन कमलाकर भोईर हे कार्यरत होते. याच […]
अधिक वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी…
पुणे : पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. […]
अधिक वाचा...पोलिस पाटलाने ग्रामपंचायतीमध्येच घेतला गळफास; व्हिडीओ म्हटले की…
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पेवा गावचे पोलिस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी आज ग्राम पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नेवा येथील पोलिस पाटील […]
अधिक वाचा...वाशिम हादरलं! चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीला दगडाने ठेचून मारलं…
वाशिम : वाशिमच्या कारंजा शहरामध्ये चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीला दगडाने ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित असलेल्या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कारंजा शहरातील गौतम नगर भागात ही घटना घडली आहे. या चार बहिणींच्या भावाचे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, यानंतर चारही बहिणींनी मिळून महिलेला […]
अधिक वाचा...
