हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला होता. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. जवान वैभव भोईटे अनंतात विलीन झाले असून, दीड वर्षाच्या लेकीने त्यांना अग्नी दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. लडाखमध्ये हुतात्मा झालेल्यांमध्ये एक […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

मुंबईः महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. 500 रुपयांच्या दंडासोबत 1 महिन्यांच्या कारावासाचा इशारा महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर काही जण फोटो, रील काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेने याची गंभीर दखल घेतली आहे. […]

अधिक वाचा...

लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; पाहा नऊ जणांची नावे…

सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले असून, यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्यांमध्ये एक ज्यूनिअर कमीशन्ड ऑफिसर आणि ८ जवानांचा समावेश आहे. लेहहून न्योमाच्या दिशेने जाताना लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. लडाखच्या न्योमा जिल्ह्यातल्या […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

मुंबई: कारागृहातील उद्योगांमध्ये काम करत असलेल्या कैद्यांना पगारवाढ करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील सात हजारांपेक्षा अधिक कैद्यांना लाभ होणार असल्याचे कारागृह विभागाने सांगितले. कारागृहातील कैद्यांना दिवसाला पाच ते दहा रुपयांची वाढ शनिवारपासून लागू झाली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये सरासरी ७ हजार कैदी काम करत असतात. यामध्ये पुरुष कैदी ६३०० आणि […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर; पाहा नावे…

३३ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’ तर ४० पोलिसांना ‘पोलिस पदक’ जाहीर नवी दिल्ली: पोलिस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ आज (सोमवार) जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील ३३ पोलिसांना ‘पोलिस […]

अधिक वाचा...

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

मुंबईः राज्यात नक्षलवादी, अतिरेकी कारवाई तसेच दरोडेखोरी, संघटित गुन्हेगारी विरोधी कारवाई आणि कर्तव्य बजावताना मृत आणि जखमी झालेल्या पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला आर्थिक लाभ पुन्हा मिळणार आहेत. राज्य सरकारकडून पुनर्विवाह केल्यानंतर शहिदांच्या पत्नीचे वेतन बंद करण्यात आले होते. विधवांनी पुनर्विवाह केल्याने शहिदांच्या कुटुंबीयांची आर्थिक फरफट सुरु होती. राज्य सरकारकडून पुनर्विवाह केला आहे, अशा विधवा पत्नीस […]

अधिक वाचा...

स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; पाहा यादी…

मुंबईः देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी (ता. 15) साजरा करण्यात येणार असून, देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय गृह […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

ठाणे: समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळून झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. ठाणे शहराजवळील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम […]

अधिक वाचा...

कंत्राटी पोलिस भरतीबाबत गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितलं की…

मुंबई : महाराष्ट्रातील पोलिस भरती कंत्राटी स्वरुपाची करण्यात येणार वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुंबई पोलिस दलातील 10 हजार शिपायांची पदं रिक्त आहेत. सेवानिवृत्ती, आंतर जिल्हा बदली, दरवर्षी 1500 पोलिस निवृत्त होतात पण 2019,2020,2021 मध्ये […]

अधिक वाचा...

मुंबईत होणार कंत्राटी पोलिसांची भरती; सरकारच्या निर्णयाला विरोध…

मुंबईः कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला असून, याची सुरुवात मुंबई पोलिस दलातून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलिस भरतीला विरोध केला आहे. गृह विभागाने कंत्राटी पद्धतीने पोलिस भरतीत सहाय्यक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!