लग्न मंडपात प्रियकराचे कृत्य नवरदेव पाहातच राहिला अन् अखेर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळ्यादरम्यान नवरीच्या प्रियकराने स्टेजवर प्रवेश करत नवरीला सिंदूर लावला. अचानक घडलेल्या घटनेमुळे नवरदेवासह उपस्थितांना धक्का बसला. सिंदूर लावणाऱ्या युवकाला लोकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना भदोही येथे घडली आहे. काही वेळातच शांतपणे नवरदेवाने लग्नास नकार दिला. ग्रामस्थांनी लग्नाच्या वरातीतील लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, वरात नवरीशिवायच परतली. सिंदूर लावलेल्या […]
अधिक वाचा...नवरदेवाने उपस्थितांना दाखवले नवरीचे नको ते फोटो अन् व्हिडिओ…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभादरम्यान विधी सुरू असताना नवरदेवाच्या मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ आल्याचे पाहून नवरदेवाला धक्का बसला. नवरदेवाने अचानक लग्नास नकार दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मोबाईल फोनवर मिळालेले फोटो आणि व्हिडिओमध्ये वधू दुसऱ्या मुलासह दिसत होती. व्हिडिओ तर न पाहण्यासारखाच होता. फोन करणाऱ्याने नवरदेवाला सांगितलं की, त्या मुलीशी लग्न करू नकोस, ती माझी […]
अधिक वाचा...नवरदेवाची मैत्रीण ऐनवेळी घरी पोहचल्याचे नवरीला समजले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये एका विवाह सोहळ्याची तयारी झाली होती. पण, ऐनवेळी नवरदेवाची मैत्रीण त्याच्या घरी पोहचल्याचे नवरीला समजले. नवरीने नवरदेवाला घरी बोलावून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेतले होते. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. जलालाबाद येथील रहिवासी असलेल्या युवतीचे लग्न ठरले होते. गुरुवारी लग्नाची वरात येणार […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…
गडचिरोली : विवाहानंतर फिरायला गेलेल्या नवरदेवाचा लग्नाच्या चौथ्याच दिवशी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. नवनीत राजेंद्र धात्रक (वय 27, रा. चंद्रपूर) असे मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा नवरदेवासह आणखी एका व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला. बादल श्यामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी असे दुसऱ्या मृत व्यक्तीचे नाव […]
अधिक वाचा...हनिमूनच्या खोलीत नवरदेव मोठ-मोठ्याने लागला ओरडू अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवर खोलीत गेल्यानंतर काही वेळातच नवरीने घरातील दागिने आणि पैसे गोळा केले आणि धूम ठोकली. याबाबतची माहिती नवरदेवाला समजताच त्याला मोठा धक्का बसला आणि मोठ-मोठ्याने ओरडू लागला. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवरदेवाने न्याय मिळावा यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली […]
अधिक वाचा...हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनदरम्यान नवरदेवाने शक्तीवर्धक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे नवरीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका युवतीचे हमीरपूर येथील युवकासोबत 4 फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर 7 फेब्रुवारी […]
अधिक वाचा...पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…
भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदूरमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वत:ला पेटवून घेतलेल्या सुनील लोहानी (वय 35) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पत्नीच्या पाचव्या लग्नावरुन आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकारी शैलेंद्र सिंह जादोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत सुनील लोहानी महिलेचा चौथा पती होता. महिलेने 2018 […]
अधिक वाचा...नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवरीने माझा नवरा नामर्द असून, माझी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. नवरा नामर्द असतानाही लपवून माझ्याशी लग्न लावण्यात आले आहे, असा आरोपही तिने केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर चार डॉक्टर्स आणि एका लॅब टेक्विशियनचे पॅनेल नेमून नवरदेवाची वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे. तिंदवारी येथील एका युवतीचा सहा महिन्यांपूर्वी […]
अधिक वाचा...हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाहानंतर नवदाम्पत्य हनिमूनला कुठे जायचे याचे नियोजन करत असतानाच पोलिसांनी नवरीला ताब्यात घेतले आणि तिची रवानगी कारागृहात केली. आग्रा जिल्ह्यातील ट्रान्स यमुना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली आहे. नवरीने यापूर्वी एकासोबत विवाह करून पळून आली होती. दुसरा विवाह केल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली आणि […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…
रामगढ (छत्तीसगड) : विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरा-नवरी मोटारीमधून घरी निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या मोटारीला झालेल्या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (रविवार)) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या कारला ट्रकने जोराची […]
अधिक वाचा...
