देवाला बळी देण्यासाठी जाताना अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, पण बोकड वाचला…
जबलपूर (मध्य प्रदेश): जबलपूरमध्ये बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे बळी देण्यासाठी नेत असलेला बोकड अपघातातून बचावला आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या चारगव्हाण-जबलपूर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान हा […]
अधिक वाचा...Google Mapचा आधार पडला महागात; दोन युवतींचा तडफडून मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्यानंतर कारचं लॉक बंद झाल्याने कारमधील चारही जण बराच वेळ वेदनेने तडफडत राहिले. या अपघातात दोन युवतींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-लखनऊ महामार्गावर हा भीषण अपघात […]
अधिक वाचा...भीषण अपघात! नांदेडमध्ये मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू…
नांदेड: नांदेड शहराजवळ असलेल्या आलेगाव परिसरातून शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये शेतकरी महिला मजूर होत्या. त्या हळद काढण्यासाठी जात होत्या.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवरात ही घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. […]
अधिक वाचा...पुणे शहरात दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; दोन युवकांचा मृत्यू…
पुणे: पुणे शहरातील कोथरूडच्या सावरकर पुलाच्या कठड्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दोन युवकांची दुचाकी आदळली. यावेळी झालेल्या अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे. कोथरूडमधील पौड फाट्याजवळील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. पुलाच्या कठड्यास धडकून दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पहाटे तीनच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत सर्वेश […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…
मुंबई : आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस दलातील डीसीपी सुधाकर पठारे यांचे रस्ते अपघातामध्ये निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून पठारे नागरकुरलूकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे. सुधाकर पठारे यांचे पोस्टिंग सध्या मुंबई पोलीस […]
अधिक वाचा...अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कारला अपघात…
मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या कारला BEST बसने पाठी मागून धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जखमी झाले नाही. जुहू परिसरात हा अपघात झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन ही कारमधून प्रवास करत असताना BEST बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु ऐश्वर्याच्या कारचे काही प्रमाणात […]
अधिक वाचा...सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…
सांगलीः वांगी (ता. कडेगाव) येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते (रा. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. अपघातग्रस्त वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते. यावेळी महाबळेश्वरहून […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बहिणीच्या डोळ्यादेखत लहान भावाला ट्रकने चिरडलं…
पंढरपूर : पंढरपूर-सातारा मार्गावर भरधाव ट्रकने दोन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या सहावीतील मुलीला मिरज येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. पंढरपूर-सातारा रोडवर धोंडेवाडी पाटीजवळ हा अपघात घडला. अपघातातील दोघेही बहीण-भाऊ होते. […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात भीषण अपघात! वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू…
जालना: जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्यात दबून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर टाकल्यामुळे 7 कामगार रेतीखाली दबले गेले. रेतीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एका तेरा वर्षीय मुलीचा आणि एका महिलेचा […]
अधिक वाचा...टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला अपघात…
कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कारला दुर्गापूर एक्स्प्रेस वेवर दंतनपुरा भागात अपघात झाला आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौरव गांगुली बर्धवान येथे जात होते. सुदैवाने त्यांना काही झालेले नाही. दंतनपुराजवळ एक ट्रक अचानक गांगुलीच्या ताफ्याच्या समोर आल्यामुळे कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव […]
अधिक वाचा...
