प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तुफान राडा…
वर्धा: वर्धा शहरात आयोजित केलेल्या प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमादरम्यान तुफान राडा झाला. मागच्या प्रेक्षकांना स्टेजवरील डान्स नीट दिसत नसल्याच्या कारणावरून हा राडा सुरू झाला आणि एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्यामुळे मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही प्रेक्षक एकमेकांच्या दिशेने प्लास्टिकच्या खुर्च्या फेकत होते. जमिनीवर खुर्च्या आदळून त्यांची तोडफोड करण्यात आली. या गोंधळामुळे कार्यक्रमाच्या […]
अधिक वाचा...पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…
पुणे : पुणे शहरातील नवले पुलाजवळ झालेल्या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अभिनेता धनंजय कोळी (वय ३०) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. नवले पुलाजवळ जड वाहणे एकमेकांना धडकल्यानंतर धनंजय कोळी याची कार देखील दोन वाहनांच्या मधोमध आली अन् कारचा चुराडा झाला. त्यातच धनंजय कोळी याचा मृत्यू झाला […]
अधिक वाचा...अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल…
मुंबईः अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदाचे अत्यंत जवळचे मित्र ललित बिंदल यांनी गोविंदाची तब्येत बिघडली असल्याची माहिती दिली. गोविंदाला रात्री घरी असताना चक्कर आली. त्यानंतर त्याला जुहूतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गोविंदाला सुरुवातीला डॉक्टरांनी घरीच फोनवरून काही सुचना दिल्या. परंतु, काही फरक न पडल्याने आणि प्रकृती आणखी बिघडल्याने […]
अधिक वाचा...अभिनेते धर्मेंद्र 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी…
मुंबईः अभिनेते धर्मेंद्र यांना 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार हे त्यांच्या घरी केले जाणार असल्याची माहिती ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी दिली. अभिनेते धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी 30 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण काही दिवसांत त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पण, आता प्रकृती सुधारल्याने घरी सोडण्यात आले आहे. ब्रीच […]
अधिक वाचा...धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्वीट करत दिली माहिती…
मुंबईः बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांचे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्विट करत प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. हेमा मालिनी यांनी […]
अधिक वाचा...दैव बलवत्तर म्हणून वाचली मराठी अभिनेत्री थोडक्यात…
मुंबईः पवई येथील RA स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने 17 मुलांना ओलीस ठेवले होते. शॉर्टफिल्मच्या ऑडिशनच्या निमित्ताने मुलांना बोलावून एका खोलीत डांबून ठेवले होते. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मराठीतील काही प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री RA स्टुडिओला आले होते. प्रसिद्ध अभिनेत्री रुचिता जाधव हिने देखील […]
अधिक वाचा...गौतमी पाटील कार अपघाताबाबत म्हणाली; मला विनाकारण दोष दिला जातोय…
पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यानंतर जखमी व्यक्तीच्या घरच्यांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर गौतमी पाटील हिने बुधवारी (ता. ८) पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कार अपघातावेळी गौतमी […]
अधिक वाचा...‘झुंड’ हिंदी चित्रपटातील कलाकार बाबू छत्री याची हत्या…
नागपूर: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातील कलाकार प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची त्याच्या मित्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. झुंड चित्रपटात प्रियांशु याने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बाबू छत्री नावाची विनोदी भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याचा विनोदी अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात […]
अधिक वाचा...गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; पोलीस उपायुक्तांनी सांगितले कारण…
पुणे : पुणे शहरातील नवले पूला जवळ नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे. रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांनी केलेले […]
अधिक वाचा...पिंजरा! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन…
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या शांताराम (वय ८७) यांचे निधन झाले आहे. चित्रपती व्ही शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘पिंजरा’ हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट होते. ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटात त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. संध्या शांताराम यांचा जन्म 13 […]
अधिक वाचा...
