नवरदेवाने उपस्थितांना दाखवले नवरीचे नको ते फोटो अन् व्हिडिओ…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभादरम्यान विधी सुरू असताना नवरदेवाच्या मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ आल्याचे पाहून नवरदेवाला धक्का बसला. नवरदेवाने अचानक लग्नास नकार दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मोबाईल फोनवर मिळालेले फोटो आणि व्हिडिओमध्ये वधू दुसऱ्या मुलासह दिसत होती. व्हिडिओ तर न पाहण्यासारखाच होता. फोन करणाऱ्याने नवरदेवाला सांगितलं की, त्या मुलीशी लग्न करू नकोस, ती माझी […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचं लग्न लावून देणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे. सिमरन नावाच्या युवतीने आठ महिन्यात नऊ मुलांसोबत लग्न केली होती. पण, एका घटनेत महिलेच्या सतर्कतेमुळे अलगद जाळ्यात अडकली. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका युवकाकडून दोन लाख 15 हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीशी लग्न करण्यात आले. लग्नानंतर लगेचच या […]
अधिक वाचा...पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…
भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदूरमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वत:ला पेटवून घेतलेल्या सुनील लोहानी (वय 35) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पत्नीच्या पाचव्या लग्नावरुन आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकारी शैलेंद्र सिंह जादोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत सुनील लोहानी महिलेचा चौथा पती होता. महिलेने 2018 […]
अधिक वाचा...नवविवाहीत महिला सेल्फी घेताना 2000 फूट दरीत कोसळली…
लोणावळा : विवाहानंतर लोणावळा येथे हनिमूनसाठी आलेले जोडपे फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभांगी विनायक पटेल (वय २४) असे मृत युवतीचे नाव आहे. शुभांगी पटेल आणि विनायक यांचे वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे लोणावळा येथे हनिमून साठी […]
अधिक वाचा...70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत केलं लग्न…
लखनौ (उत्तर प्रदेश) : मुलाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत लग्न केले आहे. सुनेपेक्षा सासरा 42 वर्षांनी मोठा आहे. सासरा व सुनेने एकत्रित मिळून हे पाऊल उचलल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या लग्नाबाबत कोणीच पोलिसांत तक्रार दिलेली नाही. परस्परसंमतीने हे लग्न झाले असले तरी या अनोख्या लग्नाची परिसरात चर्चा झाली. गोरखपूरमधील एका […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…
रामगढ (छत्तीसगड) : विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरा-नवरी मोटारीमधून घरी निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या मोटारीला झालेल्या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (रविवार)) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या कारला ट्रकने जोराची […]
अधिक वाचा...Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…
पाटणा (बिहार): दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना नालंदा जिल्ह्यात घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन महिलाच नाही तर त्यांची माहेरची मंडळीदेखील एकमेकांना भिडल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. याबाबत परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. गावातील नागरिकांसमोरच दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. काही जणांनी त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांना […]
अधिक वाचा...लग्नाळू युवकाचे एका मुलीच्या आईशी लावून दिलं लग्न अन् पुढे…
बीड : बीड शहरातील एका युवकाचे एका मुलीच्या आईशी लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय, एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटक राज्यातील बिदर येथील महिलेने लग्नाळू युवकासोबत बनावट विवाह केला. एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून […]
अधिक वाचा...नवरी पळून गेल्यामुळे नवरदेवाचे तिच्या घरासमोर १३ दिवसांपासून आंदोलन…
जयपूर (राजस्थान) : एका युवतीचा विवाह ठरला होता. पण, विवाहापूर्वीच तिने प्रियकरासोबत पळ काढल्यामुळे विवाह ठरलेल्या युवकाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. युवती परत आल्यानंतर विवाह लावून देण्यात आला. पण, परत पळून गेल्यामुळे नवरदेव तब्बल १३ दिवसांपासून तिच्या घरासमोर आंदोलनाला बसला आहे. याघटनेमुळे पाली परिसरात चर्चेला उधान आले आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने मुलीच्या कुटुंबियांनाही धक्का […]
अधिक वाचा...लग्नसमारंभावेळी हॉलमध्ये अग्नितांडव, 100 जणांचा मृत्यू…
बगदाद (इराक): उत्तर पूर्व क्षेत्रात लग्नसमारंभावेळी मंडपात आग लागून किमान १०० जणांचा मृत्यू तर १५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वधू-वराचाही समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत आलेल्या प्राथमिक अहवालानुसार लग्नसमारंभावेळी आतषबाजी करत असतानाच आगीचा भडका उडाला. राजधानी बगदादपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या मोसूल शहरापासून जवळच […]
अधिक वाचा...
