Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…
पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करातून नुकतेच बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण आणि हरेंदर यादव हे दोन जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. लखनौ व बनारस येथे दोन्ही जवान हातामध्ये तिरंगा आणि भांडे घेऊन न्यायासाठी भीक मागत आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स दोघांना न्याय द्यावा, अशा प्रतिक्रिया नोंदवत आहेत. […]
अधिक वाचा...Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…
मुंबई (संतोष धायबर): पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, तीन दिवसांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी (ता. ९) आंदोलन तात्पुरते मागे […]
अधिक वाचा...Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…
मुंबईः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून, रस्त्यावर त्यांची जीवन-मरणाची लढाई सुरू […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं १५ महिन्याचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ […]
अधिक वाचा...जवानाला घरातून बाहेर पडताच पोलिसांनी अडवून गाडी तपासली अन्…
पाटणा (बिहार): लष्करातून सुट्टीवर आलेल्या जवानाची मोटार पोलिसांनी तपासणी आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त केले आहे. बेगुसराय पोलिसांनी जवानाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. राज किशोर कुमार असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. तो मटिहानी पोलीस स्टेशन हद्दीतील खोरमपूर चकोर येथील रहिवासी आहे. […]
अधिक वाचा...कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…
कोल्हापूर : जवानाची पत्नी आणि तिच्या प्रियकराने जवानाचे हात पाय बांधन विष पाजले होते. विष पाजण्यात आलेल्या जवानाचा अखेर मृत्यू झाला आहे. जवानाच्या मृत्यूनंतर आता पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या जवानाचे नाव अमर देसाई असे असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जवान अमर देसाई यांच्यावर 18 […]
अधिक वाचा...लष्करातील जवानाचे हातपाय बांधून पत्नीने केला विषप्रयोग…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. गडहिंग्लजमध्ये पत्नीने जवान असलेल्या आपल्या पतीचे हात पाय बांधून विष प्रयोग केला. याबाबतची माहिती शेजारच्यांना समजल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडून जवानाची सुटका केली आहे. अमर देसाई असे […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील डोडा परिसरात सोमवारी (ता. १५) रात्री अचानक दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला केला. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत झाली. चकमकीत चार जवान हुतात्मा झाले आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील धारी घोट उरारबागी परिसरातील जंगलात सोमवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. […]
अधिक वाचा...हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांच्या वडिलांचा स्मृतीला दिला पुर्नवावाहाचा प्रस्ताव; पाहा कोणासोबत…
नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. यानंतर हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांच्या […]
अधिक वाचा...हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…
नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. अंशुमन यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी रायबरेलीत […]
अधिक वाचा...
