भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…
संगमनेर: मंत्रोच्चार करून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या भोवती पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. गडगेवर पोलिसांनी दत्ताधाम येथे कारवाई केली असून, २०० पेक्षा जास्त व्हिडीओ आणि ९० पेक्षा अधिक औषधे पोलिसांनी जप्त केले आहे. या औषधांचा वापर कशासाठी होत होता, याचा शोध पोलिस घेत आहे. भोंदू अशोक खरात याचं प्रकरण ताजे […]
अधिक वाचा...निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार…
अहिल्यानगर : जामखेड शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर बुधवारी (ता. ५) रात्री गावठी कट्ट्यातून अज्ञातांनी गोळीबार केला आहे. नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान हा हल्ला झाला. मोहळकर याच्यावर पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याला चार गोळ्या लागल्या आहेत. या घटनेमुळे […]
अधिक वाचा...उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या नगरच्या मित्रांवर काळाचा घाला…
जळगाव: उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या कारला चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात बुधवारी (ता. ७) मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, तीन जणांचा मृत्यू झाला; तर चार जण गंभीर जखमी झाले. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडांना जोरदार धडक दिली. मृत युवकांमध्ये तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७), शेखर रमेश दुरपते (वय ३१), घनश्याम रामहरी […]
अधिक वाचा...राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू…
अहिल्यानगर : राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर रोडवरील उंबरे (ता. राहुरी) गावाच्या हद्दीत तांबे पेट्रोलपंपाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत रिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला आहे. शनीशिंगणापूरकडे जाणारा भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर राहुरीकडून येणाऱ्या रिक्षावर […]
अधिक वाचा...जामखेडमध्ये नृत्यांगनेची लॉजवर आत्महत्या, रोहित पवार ट्विट करून म्हणाले…
अहिल्यानगर : जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दीपाली पाटील (वय ३५) ही मूळची कल्याण येथील रहिवाशी आहे. आपल्या काही मैत्रिणींसोबत ती सध्या जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी […]
अधिक वाचा...नगरमध्ये 4 सख्ख्या बहिणींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार…
अहिल्यानगर : एकाच कुटुंबातील चार बहिणींवर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी चारही बहिणींचे शारीरिक शोषण करत होता. धक्कादायक म्हणजे आरोपी हा त्यांचा लांबचा नातेवाईक आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आई-वडील विभक्त झाल्याने एका कुटुंबातील चार […]
अधिक वाचा...लष्करातील सेवानिवृत्त सुभेदार हिम्मतराव भोईटे यांचे निधन
सुपे (अहिल्यानगर): लष्करातून सेवानिवृत्त झालेले सुभेदार हिम्मतराव भोईटे (वय ८४) यांचे सोमवारी (ता. ४) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, बहिणी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. घाणेगाव (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या गावातील हिम्मराव भोईटे हे १९६१ मध्ये लष्करात भरती झाले होते. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धामध्ये ते प्रत्यक्षात […]
अधिक वाचा...आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारमुळे एकाचा जागीच मृत्यू; आता स्पष्टीकरण…
बीड: बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी एका दुचाकीस्वाराला उडवले. या अपघातात दुचाकीस्वार नितीन प्रकाश शेळके (वय 34) या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सागर धस यांच्यावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले […]
अधिक वाचा...आमदार सुरेश धस यांच्या मुलाने हॉटेल व्यावसायिकाला उडवले, त्याच जागी कुटुंबातील तिघांचा…
अहिल्यानगर: बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाने सोमवारी (ता. ७) कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन शेळके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नगर-पुणे महामार्गा ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास पारनेर […]
अधिक वाचा...क्रिकेटचा वादावरून विद्यार्थ्याने केली विद्यार्थ्याची शाळेतच हत्या…
अहिल्यानगर : क्रिकेटचा वादावरून आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विद्यार्थ्याने शाळेच्या मधल्या सुट्टीत हल्ला केला. दहावीचा विद्यार्थी शाळेतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार घडताच शाळेच्या शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित विद्यार्थ्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. मोहम्मद मुस्तकीम असे हत्या झालेल्या मुलाचे […]
अधिक वाचा...
