वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराड याच्या पोलिस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात जरी न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी हत्येच्या कटात संशयित सहभागी असल्याचे कलम त्यावर लावण्यात आल्याने त्याला बीड […]
अधिक वाचा...संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड याला आज (बुधवार) बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडला. केज तालुक्यात संतोष […]
अधिक वाचा...संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे. […]
अधिक वाचा...धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
बीड : मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, या दोन मागण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय […]
अधिक वाचा...बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?…
बीड: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाच्या मृत्यूनंतर अपघात की घातपात? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर अपघात झाला असून ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सोलापूर : मस्साजोग गावचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचे नव नवीन कारनामे समोर येत आहे. वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण सोलापूरमधून समोर आले आहे. वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांची 11 कोटी 20 लाख रूपयांचा गंडा घातल्याचे […]
अधिक वाचा...सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण आठ जणांना या प्रकरणात अटक […]
अधिक वाचा...वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
बीडः मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि हत्येचे मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करली आहे. या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड विरोधात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आल्यानंतर आता त्यांचा मुलगा सुनिल कराड हा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहे. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे. वाल्मिक कराड याला साथ देणारे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरंपच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या 9 डिसेंबर रोजी करण्यात […]
अधिक वाचा...वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला आणि सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याचे कारनामे पुढे येताना दिसत आहेत. वाल्मीक कराड याचा एक कारनामा खंडणी प्रकरणातील समोर आला आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी […]
अधिक वाचा...
