हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनदरम्यान नवरदेवाने शक्तीवर्धक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे नवरीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका युवतीचे हमीरपूर येथील युवकासोबत 4 फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर 7 फेब्रुवारी […]
अधिक वाचा...पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…
भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदूरमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वत:ला पेटवून घेतलेल्या सुनील लोहानी (वय 35) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पत्नीच्या पाचव्या लग्नावरुन आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकारी शैलेंद्र सिंह जादोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत सुनील लोहानी महिलेचा चौथा पती होता. महिलेने 2018 […]
अधिक वाचा...नवविवाहीत महिला सेल्फी घेताना 2000 फूट दरीत कोसळली…
लोणावळा : विवाहानंतर लोणावळा येथे हनिमूनसाठी आलेले जोडपे फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभांगी विनायक पटेल (वय २४) असे मृत युवतीचे नाव आहे. शुभांगी पटेल आणि विनायक यांचे वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे लोणावळा येथे हनिमून साठी […]
अधिक वाचा...धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवविवाहितेने सासरच्या मंडळींना नशा आणणारा पदार्थ देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर नवरी दागिने घेऊन पळून गेल्याची घटना गोंडा येथे घडली होती. पोलिसांनी नवरी आणि तिच्या चार साथीदारांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. खरगुपूर पोलिस स्टेशन हद्दीतील पांडेपुरवा बेदौरा मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. पाच दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर एक नववधू […]
अधिक वाचा...धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..
कोलकता (पश्चिम बंगाल): विवाह सोहळा उत्साहात पार पडला होता. पण, लग्नानंतर सातव्या दिवशीच नवरीने प्रियकरासोबत पळ काढला. धक्कादायक म्हणजे पळून जाताना तिच्या प्रियकराने युवतीच्या वडिलांची कारने चिरडून हत्या केली. बीरभूम येथील बोलपूरमधील यज्ञनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुद्दुस शेखची मुलगी कुतबा खातून हिचे त्याच गावातील गजू शेख याच्याशी प्रेमसंबंध होते. पण […]
अधिक वाचा...नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवरीने माझा नवरा नामर्द असून, माझी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. नवरा नामर्द असतानाही लपवून माझ्याशी लग्न लावण्यात आले आहे, असा आरोपही तिने केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर चार डॉक्टर्स आणि एका लॅब टेक्विशियनचे पॅनेल नेमून नवरदेवाची वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे. तिंदवारी येथील एका युवतीचा सहा महिन्यांपूर्वी […]
अधिक वाचा...हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाहानंतर नवदाम्पत्य हनिमूनला कुठे जायचे याचे नियोजन करत असतानाच पोलिसांनी नवरीला ताब्यात घेतले आणि तिची रवानगी कारागृहात केली. आग्रा जिल्ह्यातील ट्रान्स यमुना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली आहे. नवरीने यापूर्वी एकासोबत विवाह करून पळून आली होती. दुसरा विवाह केल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली आणि […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…
सोलापूर : एकतर्फी प्रेमातून नवरीने स्वतःच्या लग्नाच्याच दिवशी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरातील दोन युवकांनी नवरीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला, शिवाय तिचे खासगी फोटो परिसरात व्हायरल करु आणि होणाऱ्या नवऱ्याला पाठवू अशी धमकी दिली आहे. सालिया शेख असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिने काही दिवसांपूर्वी परिसरातील काही युवक त्रास देत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…
रामगढ (छत्तीसगड) : विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरा-नवरी मोटारीमधून घरी निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या मोटारीला झालेल्या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (रविवार)) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या कारला ट्रकने जोराची […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…
मंगळूर (कर्नाटक) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर हनिमूनच्या रात्री नवरदेवाला पत्नीने बेदम मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 22 नोव्हेंबर रोजी माधोपूर येथे राहणाऱ्या युवकाचे लग्न मंगळूरच्या खेमपूर थिथोला कोतवाली येथे राहणाऱ्या युवतीसोबत झाले होते. यानंतर हनिमूनच्या रात्री दोघांमध्ये वाद झाला. पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. […]
अधिक वाचा...
