हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री आठ वाजता हा अपघात घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. हे […]
अधिक वाचा...बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?…
बीड: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाच्या मृत्यूनंतर अपघात की घातपात? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर अपघात झाला असून ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
श्रीगरः जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले असून, 4 जवान हुतात्मा झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवानांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळ्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस आणि […]
अधिक वाचा...पुणे विमानतळाजवळ दीर-भावजयीचा अपघाती मृत्यू…
पुणे : पुणे शहरातील विमानतळाच्या परिसरात एका अपघातात दीर भावजयीचा मृत्यू झाला आहे. एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना ही घटना घडली आहे. दुचाकी आणि चार चाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (ता. २) सकाळी नऊच्या सुमारास येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला. आशीर्वाद नागेश गोवेकर (वय […]
अधिक वाचा...पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…
पुणेः वर्षाखेरीस दिवस-रात्र बंदोबस्त करून पहाटे घरी जात असताना एका पोलिस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (बुधवार) पहाटे महाळुंगे येथे घडली आहे. जितेंद्र गिरनार असे मृत्यू झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जितेंद्र गिरनार हे महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. वर्षाखेरीस ते दिवस-रात्र बंदोबस्तासाठी तैनात होते. बुधवारी पहाटे बंदोबस्त संपवून ते घरी निघाले […]
अधिक वाचा...अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…
मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या मोटारीने कांदिवलीमधील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी दोन मजुरांना उडवले होते. यावेळी एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. अपघातादरम्यान उर्मिला आणि गाडीचा चालक जखमी झाला होता. उर्मिला कोठारे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्मिलाच्या गाडीच्या चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथे डंपरने ९ जणांना चिरडलं; पाहा नावे…
पुणे: अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुणे-नगर महामार्गावरील वाघोली-केसनंद परिसरात डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…
सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळुरुवरुन जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावरील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावर एक भरधाव ट्रक पलटी होऊन एका कारवर आदळला […]
अधिक वाचा...ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू…
पुणे : लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसला ताम्हिणी घाटातील एका धबधब्याजवळ अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बस अपघातात ४० प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील १२ ते १३ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांना बाहेर काढण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त […]
अधिक वाचा...एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…
मुंबईः मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडाल्याने आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची नावे समोर आली आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दोन्ही बोटींमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 114 जण होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, पाच जणांचा शोध अद्याप सुरु आहे. 97 […]
अधिक वाचा...
