भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…

पुणे: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका युवतीचे (वय २१) भररस्त्यात अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, युवतीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. लग्नाची खरेदी करून जात असताना पीडित युवती आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आतच […]

अधिक वाचा...

नाशिक! 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट…

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर लुटी आणि अपहरण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सातही संशयितांची इगतपुरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी संदीप पाटील यांची तक्रार बनावट असल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट झाले आहे. फिर्यादी संदीप पाटील यांनी कर्नाटक राज्यातील चोरला घाट परिसरात 2 हजार रुपयांच्या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात मित्राने चाकूने सपासप वार करत केली हत्या…

पुणे : चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे एका मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. किशोर सुरेश राणे (वय २५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी (ता. ११) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत ही […]

अधिक वाचा...

पुणे! पोलिसांना फोन का केला? अन् धारदार शस्त्राने सपासप वार…

पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरात दोन गटात झालेल्या भांडणानंतर पुन्हा ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एकमेकांवर शस्त्राने खुनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गँगवारमध्ये दोन्ही गटांतील ४ जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. अस्लम खान यांनी एका ठिकाणी सुरू असलेली शिवीगाळ पाहून पोलिस नियंत्रण कक्षाला (१०० नंबर) फोन केला […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…

नागपूर : नागपूर-भंडारा महामार्गावर महालगावजवळ नाग नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात दोन मामे बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे अशी मृत नवविवाहित युवतींची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या कार्यक्रमाला निघालेल्या दोघींवर काळाने अचानक घाव घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अलिशा मेहर […]

अधिक वाचा...

दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर गेला चोरीला अन् युवकाचे अपहरण…

नाशिक: कर्नाटकातील चोरली घाट परिसरात तब्बल 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयातून नाशिकमधील संदीप पाटील या युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष […]

अधिक वाचा...

बडतर्फ IAS पूजा खेडकरला नोकराने बांधलं, आई वडिलांना केलं बेशुद्ध…

पुणे: आलिशान गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे आणि खोटी कागदपत्रं सादर करून नोकरी मिळवल्याने चर्चेत आलेल्या बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरात जबरी चोरी करण्यात आली आहे. खेडकर कुटुंबाच्या घरातील एका नोकराने पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करत पूजा खेडकर यांना दोरीने बांधून घरात चोरी केली आहे. हा धक्कादायक […]

अधिक वाचा...

धक्कादायक! माती उकरली अन् बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक नानासाहेब रामजी दिवेकर (वय ४८) यांची निघृण हत्या करून त्यांचा मृतदेह त्यांच्याच घराशेजारील पडीक जागेत पुरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात आणि जिल्ह्यात मोठी खळबळजनक उडाली आहे. नानासाहेब […]

अधिक वाचा...

पुण्यात भरदिवसा दरोडा! अवघ्या 2 मिनिटात कोटीचे दागिने केले लंपास…

पुणे: सिंहगड पायथ्याशी असलेल्या खानापूर (ता. हवेली) परिसरात शुक्रवारी भरदिवसा पडलेल्या दरोड्याने खळबळ उडाली आहे. पानशेत रस्त्यावरील ‘वैष्णवी ज्वेलर्स’ या दुकानावर पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवला. चोरट्यांनी अवघ्या दोन मिनिटांत सुमारे एक कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. संबंधित घटना सीसीटीव्हित कैद झाली आहे. ‘वैष्णवी ज्वेलर्स’ या दुकानाचे मालक श्री. बाबर, त्यांचा आजारी […]

अधिक वाचा...

लातूर! कारमध्ये हातपाय बांधून टाकलेल्या युवकाचा झाला अक्षरशः कोळसा…

लातूर: औसा-सोलापूर महामार्गापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या वानवडा रस्त्यावर शनिवारी रात्री उभी असलेली एका कारमध्ये हातपाय बांधून टाकलेल्या एका युवकाचा अक्षरशः कोळसा झाला. अनैतिक संबंधांच्या संशयावरून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एक स्कोडा कार वानवडा रस्त्यावर शनिवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास पेटताना स्थानिकांनी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!