मुंबई पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर; कारण…

मुंबई : मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक धमकीचा मेसेज आला असून, मुंबईमध्ये मोठा बॉम्ब धमाका होणार असल्याचे अज्ञात व्यक्तीने म्हटले आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. धमकीचा मेसेज मिळताच मुंबई पोलिसांसह इतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, या धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध […]

अधिक वाचा...

सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू…

सोलापूर : सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या तिन मित्रांचा महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला आहे. इरण्णा मठपती, निखिल कोळी, दिग्विजय सोमवंशी अशी मृत युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सोलापूर शहरातील महावीर चौक येथे रविवारी (ता. २८) मध्यरात्री दुचाकी झाडाला धडकली. […]

अधिक वाचा...

Video: बिबट्याने गाठले थेट पोलिस ठाणे अन् पकडली मान…

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात बिबट्याच्या मुक्त संचार वाढला असून, राजापूर तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्याच्या व्हरांड्यातुन बुधवारी (ता. २४) मध्यरात्री एका कुत्र्याच्या मानेला पकडून नेले आहे. संबंधित घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने थेट पोलिस ठाणे गाठल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याने राजापूर तहसील कार्यालय आणि […]

अधिक वाचा...

मनोज जरांगे यांचा मोर्चा; पुणे शहरातील मार्ग पुढीलप्रमाणे…

पुणे : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा २० जानेवारीला सुरू झाला आहे. शिरूर वरून हा मोर्चा पुण्याच्या वेशीवर पोहोचला होता. आज (बुधवार) सकाळी दहा वाजता वाघोलीतून दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली आहे. पुण्यात हा मोर्चा धडकणार असून विद्यापीठ चौकातून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, मोर्चामुळे पुणे शहरातील काही […]

अधिक वाचा...

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; ६४ जणांना अटक…

छत्रपती संभाजीनगर : दोन गटात लाठ्या काठ्यांनी हाणामारी तसेच दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 64 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी घटनास्थळी अश्रू-धुरांच्या नळकांड्यांचा देखील वापर केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पडेगावमध्ये एका घरासमोर 4 मुले बसल्याच्या कारणावरून दोन गटांत वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीमध्ये झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला आग; सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू…

पुणेः पिंपरी चिंचवडमधील एका गोदामाला सोमवारी (ता. २२) रात्री उशिरा आग लागली आणि क्षणात या आगीने रौद्र रुप धारण केले. आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. वाल्हेकर वाडी परिसरातील गोदामाला रात्री उशिरा आग लागली होती. पोटमाळ्यावर अडकून पडल्याने आगीत ललित अर्जुन चौधरी (वय 21) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय 23) या सख्ख्या भावांचा […]

अधिक वाचा...

मुंढवा पोलिस स्टेशनच्या वतीने रूट मार्च…

पुणे (संदीप कद्रे): मुंढवा पोलिस स्टेशन चे वतीने शुक्रवारी (ता. १९) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला होता. या रूट मार्चमध्ये तीन अधिकारी व २५ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली. मुंढवा पोलिस स्टेशन चे वतीने पोलिस स्टेशन हद्दीमध्ये 22 जानेवारी श्री राम […]

अधिक वाचा...

बीडमध्ये भीषण अपघातात पाच जागीच ठार; गावावर शोककळा…

बीड : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंब्या ससेवडी गावाजवळ कंटेनर व पिकपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. पाच जणांचा जागीच […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना शस्त्रे पुरवणाऱ्या दोघांना अटक केली असल्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या दहा झाली आहे. आरोपींसोबत अटक केलेल्या वकिलांचे खूनापूर्वीच आरोपींशी बोलणे झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अपयशी ठरला होता. त्यावेळी आरोपींसोबत दोन्ही वकिलांची पिरंगुट येथे बैठक […]

अधिक वाचा...

कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू…

हिंगोली : हिंगोलीच्या डिग्रस वाणी ते सिरसम रस्त्यावर दुचाकीला झालेल्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दुचाकीवरून तिघेजण सिरसम येथे रुग्णालयात जात असताना ही दुर्घटना घडली आहे. कुंडलिक जाधव, आकाश जाधव व कलावती जाधव अशी मृतांची नावे आहेत. या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!